(यशया 28:13-14)
"ह्रामुळें त्यांस परमेश्वराचा संदेश अशा प्रकारें प्राप्त होईलः नियमावर नियम, नियमावर नियम; कानूवर कानू, कानूवर कानू; थोडें येथें, थोडे तेथें; म्हणजे चालतांना तें अडखळून मागें पडतील, भंगतील, पाशांत सांपडतील, पकडले जातील. यास्तव हेटाळणी करणायांनो, यरूशलेमेंतील या लोकांचे अधिपतिहो, परमेश्वराचा संदेश ऐका."
बायबलप्रमाणे तट पाडणारे लोक
बायबलमध्ये तट पाडणायाची
व्याख्या कशी केलेली आहे?
येशूवर वि·श्वास ठेवून सुद्धां ज्याच्या ह्मदयैंत पाप
असते तो तफ् पाडणारा अशीव्याख्या
बायबल करते.
हल्लीच्या काळात खोटं लिहिणारे अनेक नकली बातमीदार आहेत, विशेषकरून प्रगत देशांमध्ये पुष्कळच तसे बातमीदार आज आहेत. आपण बातमीदार आहोत असं दाखवून पुष्कळदा ते असहाय लोकांकडून पैसे उकळत असतात आणि वरून त्यांना धमक्या देतात की पैसे नाही दिले तर त्यांनी जे कांही केले आहे ते उघडकीस आणले जाईल. नकली या शब्दाचा अर्थ असा होते की बाहेरून ती वस्तु अगदी खया असली वस्तुसारखीच दिसते पण ती खरी वस्तु नसतेच. म्हणजे दुसया शब्दांत असं म्हणता येईल की त्या वस्तुचा आतील भाग बाहेरील भागाहून संपूर्णतः वेगळा असतो.
तट पाडणारे किंवा भांडणे निर्माण करणारे आणि खोटे, नकली किंवा तोतये हे शब्द पुष्कळ ख्रिस्ती चर्चेसमध्ये सर्रासाने वापरले जात आहेत.
वरील शब्दांच्या नीट अचूक अशा व्याख्या लिहिलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल बायबलप्रमाणे शिकवणारे खूप कमी लोक आहेत.
अशा पार्श्वभूमीवर `तट पाडणारे` या शब्दाची बायबलप्रमाणे काय व्याख्या आहे हे सांगून या विषयावर प्रकाशझोत पाडणे हे माझें कर्तव्य आहे असं मला वाटते. आपल्या रोजच्या आयुष्यांत घडणारी अशी कांही उदाहरणे मला दाखवून द्यायची आहेत की जिच्यामुळे आपण विचार करू शकू. जो मनुष्य देवावर वि·श्वास ठेवतो त्यानें तट पाडणारे या शब्दासंबंधी विचार केला पाहिजे.
तीताला पत्र 3:10-11 मध्ये जो माणूस मूर्खपणाचे वाद, वंशावळ्या कलह व नियमशास्त्राविषयीं भांडणे करून, स्वतःच स्वतःला दोषी ठरवून पाप करीत राहतों तो तट पाडणारा माणूस आहे अशी व्याख्या केलेली आहे. म्हणूनच ज्या लोकांच्या ह्मदयांत पाप असूनहि ते येशूवर वि·श्वास ठेवतात असे लोक देवासमोर तट पाडणारे ठरतात.
येशूनें त्याच्या बाप्तिस्म्याद्वारें सर्व पापें काढून टाकली पण ही तट पाडणारी माणसे ह्रा तारणकार्यावर वि·श्वास ठेवत नाहीत, आणि ते स्वतःच स्वतःला दोषी ठरवतात म्हणूनच ते पापी माणसांच्या रांगेत जातात.
तुम्ही तट पाडणारे आहांत का? जर आपल्याला नीतिमान वि·श्वासू जीवन जगायचे असेल तर आपण त्याबद्दल विचार केला पाहिजे. पाणी आणि आत्म्याची सुवार्ता अजूनपर्यंत न ऐकता येशूवर वि·श्वास ठेवून तुम्ही स्वतःला दोषी ठरवत आहात का? जर तुम्ही स्वतःला पापी समजत असाल तर तुम्ही येशूनें पाणी व आत्म्याच्या सुवर्तेद्वारे केलेल्या तारणकार्याचा अनादर करीता.
स्वतःला देवासमोर पापी म्हणणे म्हणजे मी देवाचा मुलगा नाही असं कबूल करण्यासारखे आहे. "प्रभु मी पापी आहे" असं जे लोक येशूसमोर म्हणत असतात त्यांनी त्यांच्या वि·श्वासासंबंधी फेरविचार करायला पाहिजे.
येशूनें जगाची सर्व पापें काढून टाकून सार्वकालिक नरकयातनेपासून तुमची सुटका केलेली असतांना येशूवर वि·श्वास ठेवून तुम्ही कसे काय स्वतःला अजूनहि पापी समजत आहात? येशूनें त्याच्या बाप्तिस्म्याच्या द्वारें तुमची सर्व पापें स्वतःकडे घेऊन त्या पापांची किंमत वधस्तंभावर देऊन तुम्हांला तारणाची देणगी दिलेली असतांना तुम्ही कसे काय स्वतःला पापी समजता?
असे लोक भांडणे उपस्थित करणारे असतात कारण ते देवाचे वचन सोडून देऊन आपण पापी आहोत असा प्रचार करतात. देवासमोर भांडणे निर्माण करण्याचे पाप करण्याचें टाळण्यासाठी तुम्हांला पाणी व आत्म्याच्या सुवार्तेसंबंधी ज्ञान असायला हवे.
जो माणूस येशूवर वि·श्वास ठेवतो पण तो नव्यानें जन्मलेला नसेल तर असा माणूस तट पाडणारा ठरतो कारण त्याच्या ह्मदयांत पाप असते.
देवानें जगाची सर्व पापें आणि आपली स्वतःची पापें सुद्धा काढून टाकलेली आहेत, आणि आपण जर ह्रा तारणकार्याच्या आशीर्वादाकडे दुर्लक्ष केले तर आपण देवासमोर तट पाडणारे ठरतो. आपल्या ह्मदयांत पाप असेल तर देव पवित्र असल्यामुळे आपण त्याच्यासमोर तट पाडणारे ठरतो. नीतिमान बनण्याची आपली खरी इच्छा असेल तर येशूचा बाप्तिस्मा व त्याचे वधस्तंभावरील रक्त या सुवार्तेवर आपण वि·श्वास ठेवलाच पाहिजे.
चुकीच्या शिक्षणपद्धतीच्या प्रारंभासंबंधी बायबलमध्ये असलेले उल्लेख
याजकासाठी सर्वांत महत्त्वाची
पैंत्रता काय होती?
त्यानें नव्यानें जन्म घेतलेला
असले पाहिजे.
1 राजे 12:25-26 यांत म्हटले आहे, "यराबाम एफ्राइमाच्या पहाडी प्रदेशांत शखेम तगर मजबूत करून तेथें राहूं लागला आणि त्यानंतर तेथून निघून जाऊन पनुएल नगराची त्यानें मजबुती केली. यराबाम आपल्या मनांत म्हणाला कीं, हें राज्य दाविदाच्या घराण्याकडे जाण्याचा संभव आहे." यराबाम हा शलमोन राजाच्या हाताखाली काम करणारा होता. उतारवयांत शलमोनाची कारकीर्द भ्रष्ट झाली तेव्हा यराबामानें राजाविरूद्ध बंड पुकारले आणि नंतर शलमोनाचा मुलगा रहबाम याच्या काळांत तो इस्त्राएलच्या दहा वंशांचा राजा बनला.
इस्त्राएलचा राजा बनल्यानंतर यराबामाला काळजी वाटू लागली की यहूदा प्रातांत मंदिर असल्यामुळे त्याचे लोक तेथे परत जातील.
लोकांनी जाऊ नये म्हणून त्यानें उपाय शोधून काढला. त्यानें बेथेल व दान या ठिकाणीं सोन्याचीं वासरें बनवून लोकांना त्या वासरांची उपासना करण्याची आज्ञा केली. 1 राजे 12:28 मध्ये म्हटले आहे; "राजानें आपल्याबरोबरच्या लोकांचा सल्ला घेऊन सोन्याचीं दोन वासरें केलीं." एक वासरू बेथेलमध्ये व दुसरें दान या ठिकाणी ठेवून लोकांना त्यांची उपासना करावयास लावले. असं कृत्य हे भयंकर पाप आहे हे माहित असतांना सुद्धां यराबामाने अशी भलतीच गोष्ट केली. एवढंच काय पण उपासनेसाठी त्यानें याजक पण नेमले होते.
"एवढें झालें तरी यराबामानें आपला दुष्ट मार्ग सोडिला नाहीं; त्यानें उच्च स्थानाचे याजक व्हावें असें ज्यांच्या इच्छेस आलें त्यांस त्यानें संस्कार केला." (1 राजे 13:33). चुकीच्या शिक्षणपद्धतीचा हा असा प्रारंभ होता.
आतासुद्धां अनाचार करणारा जो कोणी स्वेच्छेने देवाचें काम करण्यासाठीं पुढे येतो अशा कोणाहि व्यक्तीला पाळक म्हणून निवडतात. थियॉलॉजीकल सेमिनरीमधून पदवीधर झालेला कोणीहि मनुष्य पाळक, सुवार्तिक, मिशनरी किंवा वडिलधारी मनुष्य बनू शकतो. अशा माणसाचा पाण्यानें व आत्म्याने नवीन जन्म झालेला नसला तरीहि अनाचारी लोकांना ते चालते.
ज्याचा नव्यानें जन्म झालेला नाही तो माणूस कसा काय पाळक बनतो? अशा प्रकारचा मनुष्य जर चर्चनें निवडला तर ते चर्च अनाचारी लोक पैदा करणारी एक फॅक्टरी बनते.
आता आपण पुन्हां एकदा अनाचारी किंवा चुकीच्या शिक्षणपद्धतीच्या प्रारंभासंबंधी विचार करू या. पहिलं म्हणजे यराबामानें स्वतःची राजकीय सत्ता टिकून रहावी म्हणून देवाऐवजी सोन्याच्या वासरांची उपासना केली आणि दुसरं म्हणजे ज्याची इच्छा होईल अशा कोणाहि मनुष्याची त्यानें याजकपदीं नेमणूक करून त्यांना संस्कार केला. दुसया शब्दांत असं म्हणता येईल की त्यानें सामान्य मनुष्यांस संस्कार केला. हीच पद्धती अजून पर्यंत चालू आहे.
यराबामाच्या मृत्युनंतरसुद्धां हा अनाचारी इतिहास चालूच राहिला. ज्यांचा पाण्यापासून व आत्म्यापासून नव्यानें जन्म झालेला नव्हता अशा कोणालाहि याजक म्हणून नेमायला नको होते.
थियॉलॉजिकल सेमिनरीतून केवळ पदवीधर झालेला कोणीहि मनुष्य पाळक किंवा सुवार्तिक बनू शकतो का? ज्या लोकांना देवानें निवडलेले नाही अशा लोकांनी देवाचे कार्य करणे बरोबर आहे का? नाही, कधीच नाही. ज्यांना देवानें निवडलेले आहे त्यांनीच फक्त देवाचे सेवक म्हणून काम केले पाहिजे. ज्यांना देवानें निवडलेले असते ते पाण्यापासून व आत्म्यापासून नव्यानें जन्मलेले असतात.
1 राजे 12:25-26 आणि 1 राजे यातील 13 व्या अध्यायांत लिहिले आहे कीं यराबामाच्या पापांमुळे देवाचा कोप भडकला होता. आपल्याला ही कथा माहित असायला पाहिजे, आणि जर एखाद्याला ती माहित नसेल तर त्यानें ती बायबल उघडून शोधून काढावी.
तुम्ही तुमच्या देवाच्या कार्यांत देवाच्या जागी सोन्याची वासरें आणली आहेत का याचा पुन्हां एकदा विचार करा. तुम्हांला जे अनुसरतात त्यांनी पाणी व आत्म्याच्या नव्यानें जन्मण्याच्या सुवार्तेकडे वळावे म्हणून तुम्ही चुकून कधी ऐहिक आशीर्वादावर जास्त भर दिला आहे का?
तुम्ही तुमच्या अनुयायांस असे सांगता का कीं येशूवर जर त्यांनी वि·श्वास ठेवला तर त्यांचे सर्व आजार बरे होतील? तुम्ही त्यांना खूप संपत्ति मिळेल असं सांगता का? ज्याचा नव्यानें जन्म झालेला नाही अशा माणसाला पाळक म्हणून किंवा चर्चचा सभासद म्हणून निवडून आमचेच चर्च आर्थोडोक्स आहे असं तुम्ही जाहीरपणे म्हणत असता का? तसं असेल तर तुम्ही देवासमोर यराबामाप्रमाणे पाप करून देवाचा क्रोध भडकवीत आहात.
अनाचार करणारे सोन्याच्या वासरांची देव म्हणून उपासना करतात
आज सुद्धां अनाचार करणारे सोन्याच्या वासरांची उपासना करतात. ते म्हणतात की शलमोनानें एक हजार होमार्पणें केली म्हणूनच देवानें त्याला आशीर्वाद दिला होता. 1 राजे 3:3-5 मध्ये म्हटलें आहे, "शलमोन राजाचें परमेश्वरावर प्रेम होतें; आपला बाप दावीद यानें अनुसरलेल्या नियमांप्रमाणे तो चालत असे; पण तो उच्च स्थानीं यज्ञयाग करी व धूप जाळी. राजा गिबोन येथें यज्ञ करावयास गेला; तें सर्वांत मोठे उच्च स्थान होतें; तेथल्या वेदीवर शलमोनानें एक सहस्त्र होमबलि अर्पिले. गिबोन येथें परमेश्वरानें रात्रीं स्वप्नांत शलमोनास दर्शन दिलें; देवानें त्यास म्हटलें, तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन."
"शलमोनाचें सहस्त्र होमबलि" असे फसवे नांव धारण केलेल्या खोटट्या नांवाखाली अनाचारी लोक त्यांच्या अनुयायांकडून पैसे घेतात. त्यांचे मूर्ख अनुयायी त्यांचे पैसे गमवून बसतात. जे लोक सोन्याच्या वासरांची पूजा करतात त्यांचे पैसे चर्चसाठी मोठमोठट्या इमारती बांधण्यासाठी वापरले जातात. त्यांचे चर्च फार लहान असते म्हणून कांही ते अशी वर्गणी गोळा करीत नाही, त्यांना त्यांच्या अनुयायांकडून पैसे उकळायचे असतात म्हणूनच असला धंदा ते करतात.
लोकांकडून पैसे उकळता यावे म्हणून उपासनेसाठी सोन्याच्या वासरांची स्थापना करणे हे अनाचारी लोकांचे नुसते निमित्त असते. आपण देवावर वि·श्वास ठेवतो म्हणूनच अशा लोकांकडून आपण स्वतःला फसवून घेता कामा नये. तुम्ही जर तुमचें पैसे सोन्याच्या वासरांसाठी दिले तर ते देवासाठी अर्पण होत नसते उलट ते पैसे यराबामासारख्या लोभी व ढोंगी धर्मगुरूंच्या खिशांत जाऊन पडतात. अशा प्रकारच्या अनाचारी लोकांच्या सापळ्यांत तुम्ही पडू नका.
तर मग शलमोनाच्या सहस्त्र होमबलींमुळे देवाला संतोष कां झाला होता? याचे कारण म्हणजे आपण पापी आहोत व त्यासाठी आपला मृत्यु अटळ आहे याची जाणीव शलमोनाला होती म्हणूनच त्यानें वि·श्वास धरून होमबलि अर्पिले. देवाच्या तारणकार्याबद्दल कृतज्ञ राहून त्यानें सहस्त्र होमबलि अर्पण केले. पाणी व आत्म्याद्वारे होणाया पापमुक्तीचा विचार करूनच शलमोनानें दररोज सहस्त्र होमबलि अर्पण केले होते.
तट पाडणारे किंवा अनाचार करणारे याचा खरा अर्थ तुम्ही आता नीट लक्षांत घ्या म्हणजे अशा प्रकारच्या भामफ्ष्ट्यांकडून तुम्ही फसवले जाणार नाही.
नव्यानें जन्म न घेता धर्मगुरूचें काम करणारे लोक अनाचारी असतात
तट पाडणारे लोक नव्यानें
जन्मण्यासंबंधी काय म्हणतात?
द्दष्टांतें, स्वप्ने आणि आध्यात्मिक अनुभव
यांच्यामुळें ते नव्यानें जन्मले आहेत
असं ते म्हणतात.
अशी कांही माणसं आहेत जी स्वतः नव्यानें जन्मलेली नसतांना दुसयांना नव्यानें जन्मण्यासंबंधी उपदेश करतात. ती सर्व माणसे तट पाडणारी आहेत. नव्यानें जन्म घेण्यासाठीं ते स्वतः असमर्थ असतांना सुद्धां दुसयांना ते नव्याने जन्म घेण्याविषयी प्रवचन देतात याचें कारण त्यांना स्वतःला पाणी व आत्म्याच्या सुवार्तेसंबंधी माहिती नसते. आपण याबद्दल नुसते हसू शकतो.
खोटे धर्मगुरू पाणी व आत्म्याच्या सुवार्तेऐवजी भलतीच खोटी सुवार्ता सांगतात. तुम्ही तुमची पापें दररोज धूत जा, असं ते लोकांना सांगतात.
ते म्हणतात, "पर्वतांवर जाऊन प्रार्थना करा, उपासतापास करायचा प्रयत्न करा, देवाच्या कामासाठीं तुम्ही स्वतःला समर्पित करा, संध्याकाळीं प्रार्थना करा, नम्र व्हा, चर्चेस बांधण्यासाठीं पुष्कळ वर्गणी द्या, पण तुमच्या स्वतःच्या पापांची तुम्हीच दखल घ्या."
एकदा मी एका माणसाला त्याच्या नव्या जन्माची साक्ष देतांना ऐकले. तो म्हणाला की त्याला असे स्वप्न पडले की तो रांगेत उभा होता आणि जेव्हां त्याचा नंबर आला तेव्हां येशूनें त्याला त्याच्या नांवाने हाक मारली. तो माणूस म्हणाला कीं त्याच्या नव्यानें जन्मण्यासंबंधीची त्याची साक्ष ती हीच. ही त्याची समजूत खरी आहे का? येशूनें तर असं कधीच म्हफ्ले नव्हते.
योहान 3 मध्ये म्हटलें आहे, "पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावांचून कोणीहि देवाच्या राज्यांत प्रवेश करूं शकत नाहीं." जे पाण्यापासून व आत्म्यापासून नव्यानें जन्मतात तेच खरे याजक बनतात असं देव म्हणतो. स्वप्ने, मनोरंजक कल्पना आध्यात्मिक उत्तेजकता किंवा पर्वतावरील पश्चात्तापाच्या प्रार्थना यांच्यामुळे स्वतःचा नव्यानें जन्म झाला आहे असा वि·श्वास जो धरतो तो माणूस अनाचारी किंवा तट पाडणारा असतो.
हल्लीच्या काळांत पुष्कळ लोक देवाच्या लिहिलेल्या वचनांवर वि·श्वास ठेवीत नाहीत आणि पाण्यापासून व आत्म्यापासून नव्यानें जन्मण्याऐवजी स्वतःच्याच पंथातील शास्त्रलेखांना धरून रहातात. जे नव्यानें जन्मण्यासाठीं पाणी व आत्म्याच्या सुवार्तेचा उपदेश करण्यास नकार देतात ते भामटे ख्रिस्ती किंवा तट पाडणारी माणसे असतात.
पुनर्बदल करणारे लोक आणि सध्याचा ख्रिस्ती धर्म
खया सुवार्तेंत दुसया धर्मांच
भेसळ होऊन तिला भलतेच रूप
येण्यास कधी सुरूवात झाली?
इ.स. पूर्वी 313 मध्ये रोमन सम्राट
कॉनस्टेनटाईनने मिलान एडीक्ट जाहीर
केला तेव्हांपासून.
ख्रिस्ती धर्मांत वेगवेगळ्या शाखा कधी निर्माण झाल्या? प्रेस्बीटेरियन, मेथॉडीस्ट, बॅप्टीस्ट लुथरन होलीनेस आणि फुल गॉस्पल या वेगवेगळ्या शाखांची सुरूवात कधी झाली? केवळ 500 वर्षापूर्वी हा पुनर्बदल घडून आलेला आहे.
येशू या जगांत होता तेव्हां त्याचे अनुयायी हे सुरूवातीचे ख्रिस्ती होते. `ख्रिस्ती` या शब्दाचा अर्थ "जे ख्रिस्ताला अनुसरतात ते" असा आहे.
प्रेषित आणि त्यांचे शिष्य हे पहिले ख्रिस्ती होते. इ.स.पूर्वी 313 या काळापर्यंत प्रेषितांनी आणि चर्चच्या वडील मंडळींनी खया सुवार्तेला अनुसरून कार्य केले होते. पण सम्राट कॉनस्टेनटाईनच्या मिलान एडिक्टमुळे ख्रिस्ती आणि परराष्ट्रीय एकत्र येऊ लागले. त्याचा परिणाम काळ्या युगांत होऊन ते युग 1000 वर्षाहून अधिक काळ राहिले.
त्यानंतर 16 व्या शतकाच्या प्रारंभी मार्टीन लुथरनें पुनर्बदल जाहीर करून म्हटलें, "फक्त नीतिमान वि·श्वासानें जगतील." थोड¬ाच काळानंतर म्हणजे 1500 - 1600 च्या दरम्यान जॉन कॅलव्हीन आणि जॉन नॉक्स यांनी ख्रिस्ती धर्माची पुन्हां उभारणी करण्याची ही चळवळ कॅथालिक धर्मापासून दूर केली. कॅथालिकांपासून वेगळे होणे एवढंच काय ते त्यांना साध्य झाले होते.
रोमन कॅथालिक चर्चपासून वेगळे होऊन नवीन चर्चेसची स्थापना करणें एवढाच ह्रा पुनर्बदल करण्याच्या चळवळीचा प्रयत्न होता. पण बदलकत्र्यांनी कॅथालिकांच्या मूलभूत कल्पना डावलून लावण्याचा कांहीच प्रयत्न केला नाही.
पाणी व आत्म्याच्या सुवार्तेनें नव्याने जन्म घेण्याच्या वि·श्वासाचा प्रचार करणे असा कांही त्यांचा उद्देश नव्हता तर रोमन कॅथालिक चर्चच्या छळांपासून व त्यांच्या भ्रष्टाचारांपासून स्वतःला मुक्त करणे हेच त्यांचे ध्येय होते. रोमन कॅथालिक चर्चनें या चळवळीला प्रोटेस्टंटइसम असें नांव दिले. त्याचा अर्थ प्रोटेस्टरस् म्हणजे आवाज उठवणारे किंवा विरूद्ध जाणारे.
त्या वेळी रोमन कॅथालिक चर्चने लोकांना किंमती चैनीच्या वस्तु विकत घ्यायला लावून त्यांना सांगितले की तसं करण्यानें त्यांचे मरण पावलेले पूर्वज स्वर्गांत जाऊ शकतात. कॅथालिक धर्माचा मूलभूत पायाच चुकीचा आहे हे लूथरला समजले नव्हते. रोमन कॅथालिक चर्चनें लोकांना आमिषे दाखवून आणि भरमसाठ किंमतीला चैनबाजीच्या वस्तु विकून तो पैसा सेंट पीटरचे चर्च बांधण्यास वापरू नये म्हणून लूथर चर्च करीत असलेला विक्रीचा धंदा बंद करू पहात होता.
त्याचा परिणाम आपण आजसुद्धां मॉडर्न म्हटलेल्या प्रोटेस्टंट चर्चमध्ये कॅथालिक चर्चचे अवशेष पहात आहोतः बाळाचा बाप्तिस्मा, रोमन कॅथालिक चर्चमधल्या कन्फेशन सारख्या पश्चात्तापाच्या प्रार्थना, पवित्र विधि, थियॉलॉजीकल सेमिनरीमधून पदवी घेऊन बाहेर पडतात त्यांनाच पाळक म्हणून मानणे, राजेशाही भव्य चर्चेस हे सर्व कांही रोमन कॅथालिक चर्चचे अवशेष आहेत.
इ.स 1500 च्या सुरूवातीस पुनर्बदल झाला होता त्या काळापासून जर आपण मोजले तर प्रोटेस्टंटइसमचा इतिहास फक्त 500 वर्षाचा होतो. पुनर्बदलाचे हे 482 वे वर्ष ठरते. मार्टीन लूथर फक्त 482 वर्षापूर्वी त्याच्या मदर चर्चच्या विरूद्ध होऊन बाहेर पडला होता. प्रोटेस्टंटइसम किंवा प्रोटेस्टंट धर्म अजूनहि तुलनेने तरूण ठरतो. ख्रिस्ती धर्मातील पुनर्बदल अजूनहि चालूच आहे आणि तो सतत चालूच राहील.
तरीपण आपण एक गोष्ट मनांत ठेवली पाहिजे. पाण्यापासून व आत्म्यापासून जे नव्यानें जन्म घेतात तेच स्वर्गाच्या राज्यांत जातात ही गोष्ट आपण कधीच विसरायला नको. आपण त्याचा प्रचार केला पाहिजे. पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्म घेण्यासंबंधीच्या येशूच्या सुवार्तेचा तुम्ही प्रचार करता का? जर करीत नसाल तर तुम्ही देवाचें सेवक नाही. पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्मण्याच्या सुवार्तेवर आपण वि·श्वास ठेवावा हीच देवाची आपल्याकडून अपेक्षा आहे. योहानाच्या तिसया अध्यायांत येशूनें निकदेमाला हेच शिकवले होते.
पाणी व आत्म्यानें नव्यानें जन्मणे या विषयावरच फक्त बायबल सांगते की ते चांगले समाजकार्य करून पवित्र जीवन जगण्यासंबंधी सांगते? अर्थात नंतरची गोष्ट सुद्धां महत्त्वाची आहे पण तुम्ही दुसरी गोष्ट तुमचा पाणी व आत्म्याने नवीन जन्म झाल्यानंतर सुद्धां करू शकता. आपण सुवार्तेवर वि·श्वास ठेवावा हीच देवाची इच्छा आहे.
तट पाडणायांची शिकवण
तट पाडणारा कोण आहे?
येशूवर वि·श्वास ठेवून सुद्धां जो
अजूनहि पापीच आहे तो.
जगामध्ये खोटे ख्रिस्ती आणि चुकीचा वि·श्वास यांची जोमदार वाढ कधी होऊ लागली?
1 राजे याच्या 12-13 अध्यायांत लिहिल्याप्रमाणे यराबामाच्या वेळी इस्त्राएलची दोन राष्ट्रे व्हायच्या आधी इस्त्राएलचे लोक एकाच देवाची उपासना करीत होते. त्याकाळानंतर ख्रिस्त या जगांत यायच्या आधी चुकीच्या दिशेने असलेला वि·श्वास वाढीस लागला होता. त्याकाळी चुकीचे शिक्षण देणारे लोक पण पुष्कळ होते.
बायबलमध्ये यशया 28 वा अध्याय आणि तीताला पत्र 3:10-11 यांत अशा खोटट्या ख्रिस्ती लोकांसंबंधी लिहिलेले आहे. जो येशूवर वि·श्वास ठेवूनसुद्धा स्वतःच्या ह्मदयांत पाप बाळगून असतो त्याला तट पाडणारा माणूस म्हणतात असा बायबलमध्ये उल्लेख केलेला आहे. जो कोणी अशा माणसा प्रमाणे असतो तो तट पाडणाराच ठरतो.
यशया 28:9-10 मध्ये म्हटलें आहे, "तो कोणाला ज्ञान शिकवितो? कोणाला संदेश समजावून सांगतो? दूध तुटलेल्यांस काय? स्तनतुटट्या बालकांस काय? कारण नियमावर नियम; नियमावर नियम; कानूवर कानू, कानूवर कानू; थोडें येथें, थोडें तेथें; असें तो बोलत असतो".
चुकीचे शिक्षण देणारे लोक नियमावर नियम, कानूवर कानूची भर घालीत असतात. त्याच्या अर्थ, "सावध रहा, सावध रहा, येशूवर वि·श्वास ठेवून आमचा नव्यानें जन्म झाला आहे असं जे लोक बोलतात त्यांच्यापासून तुम्ही सावध रहा." ते तुम्हांला नुसते सांगतात कीं सावध रहा. ते आणखी सांगतात कांही ऐकू नका, कुठे जाऊ नका नाहीतर तुम्ही चुकीच्या शिक्षणपद्धतीच्या आहारी जाल.
जर त्यांना वाटते की त्यांच्या वि·श्वास कर्मठ आहे तर मग जे लोक देवाच्या शब्दांवर वि·श्वास ठेवत नाहीत त्यांना ते कां टाळीत नाहीत? ही फार खेदाची बाब आहे. ते स्वतःला कर्मठ ख्रिस्ती समजतात पण ज्याला ते चुकीची शिक्षणपद्धती समजतात त्या पद्धतीवर जय मिळवण्यासाठीं त्यांच्याकडे शब्द नसतात. खरा ख्रिस्ती कोणत्याहि तट पाडणाया माणसावर किंवा अनाचारी माणसावर देवाच्या वचनाने जय मिळवू शकतो.
हल्लीच्या दिवसांत हे अशा प्रकारचे कर्मठ किंवा आर्थाडोक्स ख्रिस्ती लोक ज्यांचा नव्यानें जन्म झालेला आहे अशांचा वि·श्वास वेगळा आहे असं म्हणून त्यांना वाळींत टाकल्यासारखे करून ते `तट पाडणारे` आहेत असं म्हणतात. आपण पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर वि·श्वास ठेवतो तर मग आपण कसे काय तट पाडणारे ठरतो?
ज्यांना तट पाडणारे म्हटले जाते त्यांनी जर पाणी व आत्म्याच्या सुवार्तेचा उपदेश केला तर ते खरे कर्मठ ख्रिस्ती होतात. त्याचप्रमाणें जर कर्मठ ख्रिस्ती लोकांनी पाणी व आत्म्याच्या सुवार्तेचा उपदेश केला नाही तर ते तट पाडणारे ठरतात.
`कर्मठ` व `तट पाडणारे` यांच्यातील फरक ते पाणी व आत्म्याच्या सुवार्तेचा उपदेश करीत असतात का आणि येशूवर वि·श्वास ठेवल्यानंतर त्यांच्या ह्मदयांत पाप आहे की नाही यावर अवलंबून आहे. जर ते देवाच्या वचनावर वि·श्वास ठेवतात आणि ते पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्मलेले आहेत तर ते अनाचारी किंवा तट पाडणारे कसे काय ठरतात?
येशूच्या बाप्तिस्म्यावर व रक्तावर वि·श्वास ठेवून संपूर्णपणे पापमुक्त होणे ही काय चुकीची शिक्षणपद्धती आहे काय? पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर वि·श्वास न ठेवणे हे काय `कर्मठ` पणाचें लक्षण आहे काय?
बायबलपासून दूर गेलेल्या वेगवेगळ्या शाखांचे लोक पुष्कळ आहेत आणि तरी ते स्वतःला कर्मठ ख्रिस्ती समजतात. पाणी व आत्म्यापासून नवा जन्म घेण्यापासून ते खूप दूर जातात याचे कारण ते येशूचा बाप्तिस्मा (पाणी) वगळून फक्त वधस्तंभावरील रक्ताचा उपदेश करतात.
हल्लीच्या दिवसांत रोमन कॅथालिक चर्च आणि प्रोटेस्टन्ट चर्च यांत काय फरक आहे? पुनर्बदल करणारे जसे बंड पुकारून रोमन कॅथालिक चर्चमधून बाहेर पडले आणि नंतर त्यांनी प्रोटेस्टन्ट चर्च बांधले तसेच आपण सुद्धां अंध ख्रिस्ती व खोटे धर्मगुरू यांना विरोध केला पाहिजे. तसे केले तरच मग खया सुवार्तेसाठी आपले डोळे उघडतील व आपल्या ठायीं द्दढ वि·श्वास येऊन पाणी व आत्म्याच्या सुवार्तेमुळे आपले पूर्णपणे तारण होईल.
तट पाडणारे बनण्याचे फळण्यासाठी
आपण काय करायला पाहिजे?
पाणी व आत्म्यापासून आपण नव्यानें
जन्म घ्यायला पाहिजे.
जे येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचें वधस्तंभावरील रक्त ह्रा सुवार्तेवर वि·श्वास ठेवतात तेच खरा वि·श्वास अनुसरणारे असतात असं बायबल आपल्याला सांगते. येशूनें योहान 3:1-12 मध्ये निकदेमाला असंच सांगितले होत.
तट पाडणारी माणसे त्यांच्या अनुयायांना सांगतात की त्यांचा वि·श्वास भक्तीपूर्ण असला पाहिजे. ते त्यांना खूप परिश्रम करण्यास व संध्याकाळच्या प्रार्थना करण्यास उत्तेजन देतात. हे सर्व एखाद्या आंधळ्या माणसाला पळायला लावण्यासारखे आहे.
प्रार्थना करण्यासाठीं तुम्ही कितीहि जरी परिश्रम केले तरी तुमचा पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्म झालेला नसेल तर या श्रमांचा कांहीच उपयोग होत नाही. जेव्हां आपण म्हणते कीं पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्मलेले नीतिमान असतात तेव्हां तट पाडणारे लोक रोमकरांस पत्र 3:10 या वचनाबद्दल बोलतात, "नीतिमान कोणी नाहीं, एक देखील नाहीं." असं वचन बोलून ते वि·श्वासू मंडळींना `तट पाडणारी` असं लेबल लावतात.
खरं म्हणजे ते स्वतःच तट पाडणारी माणसे असतात. वर उल्लेखलेल्या बायबल मधील वचनाचा अर्थ वाटतो तितका सोपा नाही आहे. त्या लोकांनी संपूर्ण बायबल वाचलेले नसते. प्रेषित पौलानें म्हटलें कीं या जगांत एकहि नीतिमान माणूस नाही. तो केवळ जुन्या करारातील वचन सांगत होता. त्यांत म्हटले आहे की येशू ख्रिस्तानें संपूर्ण मानवजातीला देवाच्या तारणकार्यानें पापमुक्त करण्याआधी या जगांत एकहि माणूस नीतिमान नव्हता. पण ज्यांचा येशूकडून उद्धार झालेला आहे ते नीतिमान बनलेले आहेत.
जर आपण संपूर्ण अध्याय वाचला तर आपल्याला खर काय ते समजेल. ज्या लोकांचा वि·श्वास त्यांच्या वि·श्वासाहून वेगळा आहे अशा लोकांपासून तुम्ही सावध रहा असा इशारा तट पाडणारी माणसे त्यांच्या अनुयायांना देतात. त्यांची स्वतःची चर्चेस ते कर्मठ अशी समजून त्यांच्या लोकांना उपासनेसाठी ते इतरत्र जाऊ देत नाहीत. म्हणूनच त्यांच्या चर्चचें लोक ज्या ठिकाणीं पाणी व आत्म्याच्या सुवार्तेचा उपदेश केला जाते अशा ठिकाणी जाण्याचे धाडस करीत नाहीत.
खरी सुवार्ता ऐकण्यासाठी ते बहिरे बनतात त्यामुळे ते नव्यानें जन्मू शकत नाहीत. खोटट्या धर्मगुरूंच्या या अशा शिक्षणपद्धती आहेत. खरं म्हणजे ते नरकाचें पुत्र व कन्या यांना वाढवित असतात. त्यासाठीं देवच त्यांचा न्याय करील. तट पाडणायांनी देवाकडे वळायला पाहिजे.
तट पाडणारी माणसे कोण आहेत? पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर वि·श्वास ठेवून पापमुक्त झालेली की येशूवर वि·श्वास ठेवून पाणी व आत्म्यापासून न जन्मलेली?
तीताला पत्र 3:11 मध्ये म्हटलें आहे की जे लोक येशूवर वि·श्वास ठेवतात पण "स्वतःच स्वतःला दोषी ठरवितात" ते तट पाडणारे असतात.
ते लोक त्यांच्या अनुयायांना सांगतात कीं ज्या सभेमध्ये पाणी व आत्म्यापासून जन्मण्याचा उपदेश केला जातो अशा प्रकारच्या धोकादायी सभांना किंवा रिव्हायवल मीटिंगना तुम्ही जाऊ नका. जो स्वतःला कर्मठ म्हणवून घेतो त्याला अशा प्रकारच्या संघर्ष निर्माण करणाया वि·श्वासाची कां भीति वाटते? त्यांची बाजू खरी नसते म्हणूनच ते घाबरत असतात. "कारण नियमावर नियम, नियमावर नियम" अशी त्यांची चुकीची शिक्षणपद्धती असते.
तट पाडणारे धर्मगुरू, कधी ह्रा पुस्तकातले वाक्य तर कधी त्या पुस्तकातले, कधी धर्मशास्त्राच्या अभ्यासकाचें शब्द तर कधी एखाद्या साहित्यातील उतारे घेऊन त्यांत स्वतःच्या मनच्या शब्दांची भर घालून लोकांना श्रवणीय वाटेल असा उपदेश करतात.
त्यांना वाटते की त्यांचे अनुयायी अज्ञानी आहेत म्हणून ते त्यांना ऐहिक ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. खरे चर्च लोकांना देवाच्या वचनाचा उपदेश करून त्यांना देवाच्या वचनासंबंधी शिक्षण देते. ऐहिक गोष्टीसंबंधी ऐकण्यासाठीं लोक चर्चला जात नाहीत तर जगांत ऐकायला मिळत नाहीत अशा स्वर्गीय गोष्टी ऐकण्यासाठीं ते चर्चला जात असतात. ते येशूचें शब्द ऐकण्यासाठीं जातात.
लोक पापी म्हणून चर्चच्या दारांत प्रवेश करतात पण त्यांना चर्चच्या बाहेर पडतांना नीतिमान, वि·श्वासू व निष्पाप अशी माणसे म्हणूनच बाहेर पडायची इच्छा असते. ज्या रिव्हायवल मीटिंगमध्ये देवाचे सेवक खया सुवार्तेचा उपदेश करीत असतात अशा मीटिंगना तुम्ही जाऊ नका असं ते त्यांच्या शिष्यांना सांगतात. पाणी व आत्म्यापासून त्यांनी नव्यानें जन्मू नये म्हणून ते प्रयत्न करतात.
हे अगदी मूर्खपणाचे आहे. ते त्यांच्या अनुयायांना फसवू शकतात पण देवाला ते कधीच फसवू शकत नाहीत.
खोटे धर्मगुरू त्यांना अनुसरणायांना
पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्मण्यासाठी
मदत करू शकतात का?
नाही, जे नव्याने जन्मलेले आहेत तेच दुसयांना
नव्यानें जन्मणे शक्य करतात.
तट पाडणायांनो तुम्ही जर देवाचे खरे सेवक असाल तर पवित्र आत्मा काय म्हणत आहे हे तुम्हांला ऐकू येत नाही का?
तट पाडणारे लोक म्हणजेच चुकीचे शिक्षण देणारे लोक त्यांना अनुसरणाया लोकांना फक्त धर्मशास्त्राचें शिक्षण देतात म्हणूनच दुसरे विषय समोर आले की त्यांची हार होते. हे फार खेदजनक आहे. खोटे धर्मगुरू देवाचा शब्द वगळून उपदेश करण्यांत खूप हुशार असतात. दिशाभूल करणाया ठाम समजूतींच्या पायावर ते धर्मगुरू या नात्यानें उपदेश आणि चर्चा करतात. जे धर्मगुरू देवाचा शब्द वगळून उपदेश करतात ते तट पाडणारे आणि मोलकरीं ठरतात. (योहान 10-13).
खोटे धर्मगुरू तट पाडणारे ठरतात कारण त्यांची अंतःकरणे आणि बाह्र वर्तणूक वेगवेगळी असतात. कांही लोक त्यांनी स्थापन केलेल्या चर्चपेक्षा इतरांची चर्चेस वेगळी असली तर त्यांना ते चुकीची चर्चेस समजतात. पण कांही चर्चेस इतरांपासून अलिप्त स्वतंत्र अशी असतात कारण पुष्कळ चर्चेसमध्ये शिकवण्याची पद्धत देवाच्या वचनापासून खूप दूर असते.
तट पाडणारे लोक स्वतःच्या पापांची समस्या सुटलेली नसतांना त्यांच्या सहकायांना पापमुक्त कसे व्हायचे यासंबंधी सांगतात. असे लोक यराबामाचें पाप करीत असतात. जर कोणी स्वतःच्या ह्मदयांत पाप ठेवून देवाचें कार्य करीत असेल तर त्यानें लक्षांत घ्यायला पाहिजे की त्याची पापें व देवाची पवित्रता या दोन गोष्टी एकत्र राहू शकत नाही. त्याला समजायला हवे की तो तट पाडणारा माणूस आहे.
म्हणूनच जर असा माणूस चर्चमध्ये उपदेश करीत असेल किंवा चर्चचें काम करत असेल तर तो पापी ठरतो. आणि त्यानें समजून घ्यायला पाहिजे कीं तो अनाचारी, तट पाडणारा आहे. याचें कारण त्याला पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्म घेण्याची, ख्रिस्ताच्या तारणकार्याची सुवार्ता माहित नसते. जर कोणी अशा प्रकारच्या माणसाकडून बायबल शिकला व त्यानें ते तसेच दुसयाला शिकवले तर शिकणारा सुद्धां तट पाडणारा माणूस असा होतो.
आपल्याला फळांवरून झाड कसे आहे ते समजते. जे येशूचा बाप्तिस्मा व रक्त यावर वि·श्वास ठेवून नीतिमान बनतात ते नीतिमत्त्वाची फळे धारण करतात पण जे स्वतःला पापी समजतात ते पापाची फळे धारण करतात. "त्याप्रमाणें प्रत्येक चांगल्या झाडाला चांगलें फळ येतें आणि वाईफ् झाडाला वाईफ् फळ येतें." (मत्तय 7:17)
खोटे धर्मगुरू त्यांच्या प्रवचनांत काय सांगतात?
खोटे धर्मगुरू त्यांच्या प्रवचनांत
काय सांगतात?
ऐहिक धर्मशास्त्र आणि
माणसाचे विचार
खोटे धर्मगुरू "सावध रहा" असा प्रचार करीत असतात. ते इतके सावध कां असतात? पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्म घेण्याचा भक्कम वि·श्वास त्यांच्या ठायी नसल्यामुळे त्यांचा खोटेपणा उघडकीस येईल अशी भीति त्यांना असते म्हणूनच त्यांना सावध रहावे लागते.
सुवार्तेचे खरे ज्ञान व तिचा अर्थ आत्मसात न करता खोटे धर्मगुरू थोडे येथून, थोडे तिकडून घेऊन लोकांना शिक्षण देऊन फसवतात.
"नियमावर नियम, नियमावर नियम; कानूवर कानू, कानूवर कानू; थोडे येथें, थोडे तेथें." (यशया 28:13)
कानूवर कानू ते म्हणतात, "ग्रीक भाषेंत या शब्दाचा अर्थ अमका आणि तमका होतो आणि हिब्रू भाषेंत अमूक अमूक थिअरी असा आहे." ते लोकांना ताकीद देऊन म्हणतात की जे कोणी शुद्ध पांढया - काळ्याच्या कडक भाषेंत तारणकार्याचा उपदेश करीत असतात त्यांच्यापासून तुम्ही सावध रहा ते म्हणतात, "मार्टीन लूथरनें असं म्हटलें होत, आणि जॉन कॅलव्हीन असं बोलला तर जॉन कनॉक्स असं असं म्हणाला होता, आणि आम्हांला असं वाटते कीं ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनुसार बोलले होते."
खोटट्या धर्मगुरूंना ते काय बोलत आहेत आणि ते कशावर वि·श्वास ठेवत आहेत हेच समजत नाही. ज्याचा खरा वि·श्वास असतो तो मनुष्य त्याचा वि·श्वास पांढया-काळ्या अशा कडक भाषेंत प्रगट करू शकतो. खया वि·श्वासू लोकांना नव्यानें जन्म घेतलेले आणि नव्याने न जन्मलेले यांच्यातील फरक स्पष्टपणे सांगता येतो. आम्ही पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्म घेण्याची सुवार्ता स्पष्टपणे सांगत असतो.
तट पाडणारे लोक, खोटे धर्मगुरू त्यांच्याच भ्रमांत रहात आहेत. त्यांचा वि·श्वास एखाद्या घुबडाप्रमाणे आहे. घुबडाला जसे दिवसा गुहेंत आणि रात्रीच्या वेळी बाहेर रहायला आवडते तसेच हे लोक वागतात. त्या लोकांना कधी अमूक थियरी आवडते तर कधी तमूक, कधी ह्राच्यावर वि·श्वास ठेवतात तर कधी त्याच्यावर. त्यांना खरे सत्य कधीच समजत नाही. जेव्हां खोटा धर्मगुरू नरकांत जातो तेव्हां त्याच्या मागे जाणाया लोकांचा पण असाच भयानक शेवट होतो. खोटट्या संदेष्ट्यांवर वि·श्वास ठेवल्यामुळे अनेक लोकांचा शेवट नरकाकडे जाण्यांत होतो.
तुमचे पाळक पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्मलेले आहेत का? बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे ते नव्यानें जन्मण्याची सुवार्ता शिकवत असतात का? जर ते तसं शिकवत असतील तर तुम्ही सुदैवी आहात आणि जर ते तसं शिकवत नसतील तंर तुमचा नाश अटळ आहे. तुमचा जर नव्यानें जन्म झालेला नसेल तर पाणी व आत्म्याची सुवार्ता तुम्ही ऐकलीच पाहिजे किंवा त्यासंबंधी ज्ञान देणारी पुस्तके वाचून नव्याने जन्म घेतला पाहिजे.
तट पाडणाया लोकांना नव्यानें जन्म घेण्यासंबंधीची पाणी व आत्म्याची सुवार्ता अजिबात आवडत नाही. ते उपदेश करतात कीं, "येशू ख्रिस्त आपली सर्व पापें काढून टाकण्यासाठीं आला होता आणि त्यानें ते काम केले. आणि अजूनहि तो आपली रोजची पापें धुत असतो आणि भविष्यकाळांत पण तो ते काम करीतच रहाणार." हे कसं काय खरं असू शकेल? ते स्वतःला सज्जन समजतात आणि ते पाप करीतच रहातात. एका क्षणीं ते सज्जन असतात तर दुसया क्षणीं पापी असतात.
त्यांचें धर्मशास्त्र खोटे आहे. जो मनुष्य आता या क्षणाला सज्जन आहे आणि नंतर पापी असेल तर तो मनुष्य तट पाडणारा ठरतो, तो खोटा संदेष्टा असतो. जो स्वतःला दोषी ठरवतो, जो स्वतःला भ्रष्फ् करतो तो पण तसाच असतो.
खोटे, चुकीचे शिक्षण देणायांच्या मागे जाणाया लोकांना देव शाप देतो
तट पाडणारे, चुकीचे शिक्षण देणारे
लोक कशाला महत्त्व देतात?
ते कार्याला महत्त्व देतात.
तट पाडणारे लोक ठाम मताचे नसतात. म्हणूनच त्यांच्या मागे जाणाया लोकांना पाणी व आत्म्याची सुवार्ता सांगून नीट मार्गदर्शन ते करू शकत नाही. उलट ते नव्यानें जन्मण्यासंबंधीच्या भलत्याच कल्पना लोकांच्या डोक्यांत घालून म्हणतात कीं तुमचा नव्यानें जन्म कधी झाला हे तुम्हांला समजणार पण नाही. हे बोलण मूर्खपणाचे आहे.
योहानाच्या तिसया अध्यायांत येशूनें म्हटलें, "पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावांचून कोणीहि देवाच्या राज्यांत प्रवेश करूं शकत नाहीं."
खोटे धर्मगुरू म्हणतात की ते खूप सेवाभावी नम्र वृत्तीचे आहेत म्हणूनच ते स्वतःला नीतिमान म्हणवून घेत नाहीत. ते लोकांना सांगतात, "ज्या सभेमध्ये उपदेशक पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्म घेण्याविषयी उपदेश करणार आहे अशा सभांना तुम्ही जाऊ नका. तुमचा जर नव्यानें जन्म झाला तर तुम्ही तट पाडणाया अनाचारी माणसाप्रमाणे बनाल. हे चर्च तुम्हांला चर्चमधून काढून टाकील. तुम्हांला आमच्याबरोबर रहायचे असेल तर तुम्ही पापीच रहा. वेळ आली कीं देव तुम्हांला नीतिमान बनवेल." अशा प्रकारची बडबड ते करतात. खर म्हणजे तुम्हांला नव्यानें जन्मायचे आहे किंवा नाही हे तुमचे तुम्हीच ठरवा असंच त्यांना म्हणायचे असते.
चुकीचें शिक्षण देणारे हे लोक त्यांच्या मागे जाणायांना म्हणतात, "तुम्ही आमच्याबरोबर राहिलेच पाहिजे, पण नव्यानें जन्म घेणे ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे. म्हणूनच स्वतःच्या हिमतीवर तुम्हीच काय ते करा. सध्या तुम्ही जिथे आहात तिथेच रहा आणि देवाकडे जायची वेळ आली कीं तुम्हांला खर काय ते समजेलच. त्याच्यानंतर काय होते ते कांही मला माहित नाही. हे चर्च कर्मठ आहे म्हणूनच तुम्ही आमच्याबरोबर राहिलेच पाहिजे." तुम्हांला हे खरे वाटते का?
हे खोटे धर्मगुरू इकडून थोडं, तिकडून थोडं असं करून स्वतःची शिक्षणपद्धत बनवतात. नंतर त्यांना ती पद्धत खरी आहे असं वाटायला लागते. पाणी व आत्मा यासंबंधी देवाचें वचन काय सांगते याची त्यांना कांहीच माहिती नसते.
ते लोक त्यांच्या स्वतःच्याच विचारानुसार बायबलसंबंधी खुलासा करतात. बायबलचा खुलासा त्यातील प्रत्येक शब्दानुसार असायला पाहिजे पण हे लोक मन मानेल तसा करतात. म्हणूनच ख्रिस्ती धर्मांत पुष्कळ धर्मगुरू आणि शाखा निर्माण झालेल्या आहेत.
पुष्कळ धर्मगुरू व विविध शाखा यांच्यामुळे चुकीचे शिक्षण देणारी असंख्य पुस्तके पैदा झाली आहेत. खोटे धर्मगुरू उपदेश करतांना थोडं ह्रा पुस्तकातले, थोडं त्या पुस्तकातले घेऊन बोलतात. पण खरा धर्मगुरू फक्त बायबलचा आधार घेऊन उपदेश करतो.
लोभी, खोटे धर्मगुरू लोकांकडून खूप खुबीने पैसे उकळतात. या जगांत ते खाऊनपिऊन अगदी मजेंत असतात पण त्यांचा नव्यानें जन्म झालेला नसल्यामुळे त्यांचा शेवट नरकांत जाण्यामध्ये होतो. देवानें त्यांच्यासाठी अशा प्रकारचा शेवट तयार करून ठेवलेला आहे.
सुरूवातीला देव त्यांचे हे वागणे सहन करतो. पण जे लोक सातत्याने पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्मण्याच्या देवाच्या आशीर्वादाला नकार देतात त्यांना देव नरकांत पाठवतो.
खोटे शिक्षण देणायांचा न्याय देवच करील. ते लोक देवावर अतिउत्साहाने वि·श्वास ठेवून सुरूवातीला ते बायबलसंबंधीची टीपा, मोठे मोठे शास्त्रलेख असलेली प्रचंड पुस्तके यांचा फडशा पाडतात. पण नंतर थोडं येथून, थोड तिकडून असं करून माणसांच्या विचारांवर आधारित चुकीचे शिक्षण ते द्यायला लागतात त्यामुळे अर्थातच लोकांना नव्यानें जन्मणे शक्य होत नाही.
तट पाडणारे लोक त्यांच्या ऐहिक कार्याला खूप महत्त्व देतात. जो पाळक पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्मण्याची सुवार्ता सांगत नाही तो पाळक देवासमोर चुकीचे शिक्षण देणारा मनुष्य ठरतो.
खोटे धर्मगुरू लोकांवर अमर्याद जबरदस्ती करतात. ते त्यांना 40 दिवस संपूर्ण रात्रभरच्या प्रार्थना, 100 दिवस सकाळच्या प्रार्थना, पर्वतावरील प्रार्थना, नियमित उपास, चर्च बांधण्यासाठीं वर्गणी गोळा करणे, सहस्त्र होमबलि, मीटिंगसाठी दानार्पण असल्या गोष्टी करायला लावतात. एवढच काय पण पेपरवर ग्राफ काढून प्रत्येकाने किती पैसे दिले हे पण ते दाखवतात. त्यांच्या कामाची फळें पाहूनच आपल्याला ते लोक किती खोटे आहेत हे समजून येईल.
अशांच्या मागे जाणायांना पण देव शाप देत असतो. जो पाळक नव्यानें जन्म न घेता उपदेश करतो तो पाळक व त्याच्या मागे जाणारे लोक देवाच्या शापाखाली येतात.
तट पाडणारे लोक त्यांच्या शिष्यांच्या मनांत काय आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न करतात
तट पाडणारे लोक त्यांच्य
शिष्यांच्या मनांत काय आहे हे जाणण्याचा
प्रयत्न कां करतात?
ते नव्यानें जन्मलेले नसतात, त्यांच्याठायी पवित्र आत्मा नसतो
आणि ढोंगीपणानें ते पाळकाचे काम करतात्
म्हणूनच ते असा प्रयत्न करतात.
ढोंगी धर्मगुरू रोज रडगाणे गात असतात. सिनियर डिकन्स, वडीलमंडळी, सामान्य डिकन्स एवढंच काय पण साध्या सुवार्तिकांना सुद्धां ह्रा ढोंगी धर्मगुरूंना खुष ठेवावे लागते. असं वागण्यांत त्यांचा रोजचा दिवस जातो.
ते दररोज ढोंग्यासारखे वागतात. "पविफ़्त्र आणि दयाफ़्ळू..." ते स्वतः पापांनी खचून भरलेले असतांना पवित्र गोष्टींच्या संबंधी त्यांना बोलावे लागते म्हणूनच दिवसें न दिवस ते जास्तीच ढोंगी बनतात.
एकदा एका उपदेशकानें म्हटले होते, "स्वतःच्या ठायीं पवित्र आत्मा नसतांना पाळकाचे काम करणे शापित ठरते." त्याला असं म्हणायचे आहे की स्वतःचे तारण झालेले नसतांना देवाचें कार्य करणे हे ढोंगीपणाचे आहे आणि अशा प्रकारचें आयुष्य शापित ठरते. तुम्ही जर अशा प्रकारच्या लोकांसारखे असाल तर तुम्ही पाण्यापासून व आत्म्यापासून नव्यानें जन्म घ्यायला पाहिजे.
जो कोणी येशूवर वि·श्वास ठेवतो पण तो जर नव्यानें जन्मलेला नसेल तर तो अनाचारी ठरतो. प्रत्येकानें पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्म घेण्याच्या सुवार्तेकडे वळले पाहिजे. जी नीतिमान माणसं पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्मलेली आहेत तिच दुसयांना सुवार्तेचा उपदेश करू शकतात.
ढोंगी लोक केवळ शांतीसाठीं रडगाणे गातात
ढोंगी धर्मगुरू त्यांच्या चेल्यांचे
समाधान कसे करतात?
ते नेहमीच शांतीचा प्रचार करून म्हणतात की
त्यांचे शिष्य जरी पापी असले तरी ते
स्वर्गाच्या राज्यांत जातील.
यशया 28:14-15 मध्ये म्हटलें आहे, "यास्तव हेटाळणी करणायांनो, यरूशलेमेंतील या लोकांचे अधिपतिहो, परमेश्वराचा संदेश ऐका. तुम्ही म्हणतां, आम्हीं मृत्यूबरोबर करार केला आहे, अधोलोकाबरोबर संकेत केला आहे; संकटाचा लोट येईल तेव्हां तो आम्हांवर येणार नाहीं, कारण आम्हीं लबाडीचा आश्रय केला आहे व कपटाखालीं दडून राहिलों आहों."
या ठिकाणीं हेटाळणी करणारे लोक कोण आहेत? जे लोक स्वतःच्या गैरसमजूतीं मध्ये देवाच्या वचनांची भर टाकून उपदेश करतात ते लोक हेटाळणी करणारे आहेत. उपदेशकाचे विचार काहीही असो किंवा धर्मशास्त्रे कांहीही म्हणूदे त्याने बायबल खरे काय सांगते तसच शिकवले पाहिजे. पण खोटे धर्मगुरू त्यांना पाहिजे तसं बायबल शिकवतात. ही माणसेच हेटाळणी करणारी असतात.
"आम्हीं मृत्यूबरोबर करार केला आहे, अधोलोकाबरोबर संकेत केला आहे; संकटाचा लोट येईल तेव्हां तो आम्हांवर येणार नाहीं."
हेटाळणी करणारे लोक म्हणतात की संकटाचा लोट त्यांच्यावर येणार नाहीं, ते लोकांना सांगतात की तुम्ही कसलीच काळजी करू नका. सर्वनाश व नरक त्यांची वाट पहात असते तरी पण ते काळजी करू नका असं म्हणतात. त्यांना वाटते की सर्वनाश व नरक यांचे अस्तित्व नसते. तुम्हाला जर जगण्याची इच्छा असेल तर अशा लोकांपासून तुम्ही दूर रहा.
तट पाडणारे लोक म्हणतात की पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्मण्याची जरूर नाही. हे खर आहे का? नाही, अजिबात नाही. पाण्यापासून व आत्म्यापासून नव्यानें जन्म घेतल्यावांचून तुम्ही स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश करूं शकत नाहीं.
स्वर्गाच्या राज्यांत न जाणे योग्य आहे का? हे नरकाच्या आगींत होरपळणे योग्य आहे का असा प्रश्न विचारण्यासारखे आहे. दोन्ही प्रश्नांचें उत्तर नाही असे आहे हे सांगायची जरूर नाही. आपण सर्व जण पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्मण्याच्या सुवार्तेवर वि·श्वास धरू आणि स्वर्गाच्या राज्यांत एकत्र जाऊ.
खोटे धर्मगुरू लोकांना भुलवून म्हणतात की त्यांनी येशूवर वि·श्वास ठेवलेलाच आहे तर मग ते जरी पापी राहिले तरी हरकत नाही कारण ते कांही नरकांत जाणार नाहीत.
तुम्ही जर पापी असला तर येशू तुमची काळजी घेईल का? पापी मनुष्य स्वर्गांत जाऊ शकेल का? तुम्ही पापी असतांना नरकांत जाण्याचे टाळू शकता का? तुमच्या ह्मदयांत पाप असतांना केवळ येशूवर वि·श्वास ठेवण्याने तुम्हांला नरकांत जावे लागणार नाही असं बायबलमध्ये लिहिलेले आहे का?
हेटाळणी करणारे लोक म्हणतात कीं त्यांनी मृत्यूबरोबर करार केला आहे, त्यामुळे मृत्यू त्यांच्याकडे येणार नाही. ते म्हणतात कीं वि·श्वासू मनुष्याच्या ह्मदयांत पाप असले तरी तो नरकयातना टाळू शकतो. तुम्हांला अस वाटते काय कीं खरच असे होत असते?
चुकीचे शिक्षण देणारे लोक मोठट्या आत्मवि·श्वासाने लोकांना सांगतात कीं मृत्यू व नरक कांही त्यांची वाट पहात नाही. खोटे धर्मगुरू, डिकन, वडील मंडळी, पाळक या जागांसाठीं ज्यांचा जन्म नव्यानें झालेला नाही अशांनाच निवडतात. पण पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर वि·श्वास न ठेवल्यामुळे त्या सर्वांचा शेवट नरकांत होणार हे त्यांना समजायला पाहिजे. त्यांनी लोकांमध्ये पाणी व आत्म्याच्या सुवार्तेबद्दल वि·श्वास निर्माण केला पाहिजे.
वि·श्वासू लोक जरी पापी असले तरी ते स्वर्गांत जाण्यासाठी पात्र असतात का? पापी मनुष्य स्वर्गांत जातो का? पापी मनुष्य स्वर्गांत जातो असं बायबलमध्ये म्हटले आहे का? नाही. नीतिमान माणसामध्ये कधी पाप असते का? नाही. ही सर्व खोटट्या व चुकीच्या धर्मशास्त्राची शिक्षणपद्धती आहे.
बायबल म्हणते, "पापाचें वेतन मरण आहे" (रोमकरांस पत्र 6:23). हा देवाचा नियम आहे. तो सर्व पापी लोकांना थेट नरकांत पाठवतो. अशा भयानक नियतीच्या उलट आपल्याला असे दिसून येते की जे पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्मलेले असतात त्या सर्वांचे स्वर्गांत स्वागत केले जाते.
"संकटाचा लोट येईल तेव्हां तो आम्हांवर येणार नाहीं, कारण आम्हीं लबाडीचा आश्रय केला आहे व कपटाखालीं दडून राहिलों आहों." खोटे धर्मगुरू हुबेहूब असंच बोलतात आणि त्यांना खात्री वाटते की त्यांच्या ह्मदयांत जरी पाप असले तरी ते कांही नरकांत जाणार नाहीत. ते खोटट्या व भ्रामक धर्मशास्त्राच्या मागे दडून राहिलेले असतात म्हणून देव त्यांना मदत करू शकत नाही. ते त्यांच्याच धर्मशास्त्रांवर वि·श्वास ठेवतात. देवाच्या शब्दाऐवजी ते त्यांच्याच धर्मशास्त्रावर वि·श्वास ठेवतात म्हणूनच ते नरकांत जाण्याच्या लायकीचे पापी ठरतात. असा प्रकारचे लोक पुष्कळ आहेत हे किती दुःखदायक आहे.
खोटं शिक्षण देणाया लोकांना फक्त पैशाचें आकर्षण असते
खोटट्या धर्मगुरूंचा उद्देश काय असतो?
लोकांकडून जास्तीत जास्त पैसा काढून
घेणे हाच उद्देश असतो.
तट पाडणारे लोक आणि खोटे धर्मगुरू यांना फक्त पैशाचेच आकर्षण असते. ते लोभी असतात. "हा मनुष्य माझ्या चर्चला आला तर तो किती पैसे दानार्पण म्हणून देईल?" तो मनुष्य किती दशमांश देईल याचाहि ते विचार करतात. हे असं वागणे म्हणजे सोन्याच्या वासराची उपासना करण्यासारखेच आहे. "कृपा करून तू मला यश दे. परमेश्वरा, मला पुष्कळ पैसे कमवून दे" खोटे धर्मगुरू लोकांना अशा प्रकारची प्रार्थना शिकवतात.
ते म्हणतात, "तुम्ही जर येशूवर वि·श्वास ठेवला तर तुम्ही पुष्कळ पैसे कमवाल, तुम्ही वांझ असाल तर गर्भवती व्हाल, आणि तुम्ही तुमच्या धंद्यांत यशस्वी व्हाल."
पुष्कळ लोक अशा खोटट्या धर्मगुरूंकडून फसवले जातात, आणि त्यांचा पैसा लूटला जातो व ते शेवटी नरकांत जातात. हा किती अन्याय आहे! अशा खोटेपणाच्या आहारी गेलेला माणूस भानावर येऊन त्याला जर समजले की अशा लुच्च्या लफंग्यांना त्यानें किती पैसे दिलेले आहेत तर तो स्वतःच आश्चर्यचकित होऊन जाईल. अशा लफंग्यांच्या मागे जाऊन, त्यांच्यासाठीं कष्ट करण्याचा मूर्खपणा आपण केला म्हणून तो स्वतःलाच शिव्या देत राहील.
हे भामटे ज्याला ते नैतिक धर्म समजतात अशा धर्माचा जोमांत धंदा करणारे असतात. त्यांना अनुसरणारे लोक त्यांचा वेळ भल्या पहाटेच्या प्रार्थना, पर्वतावरील प्रार्थना, खास वर्गण्या, दशमांश, साप्तहिक दानार्पण ह्रांत घालवतात. त्यांच्या शिष्यांकडून अशा प्रकारे पैसे घेण्यासाठीं त्यांच्याकडे पुष्कळ सबबी असतात.
त्यांचे चेले खूप कष्ट करतात पण तरीसुद्धां त्यांच्या ह्मदयांत पाप असतेच याचे कारण पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्मण्याची सुवार्ता त्यांना कोणीच शिकवत नाही. जर कोणी त्याबद्दल विचारलेच तर त्याला सरळ उत्तर कधीच मिळत नाही. जो कोणी पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्मलेला नाही तो चुकीचें शिक्षण देणारा माणूस ठरतो.
केविलवाणे तट पाडणारे लोक व त्यांचे अनुयायी
जगामध्ये सर्वांत केविलवाणे
कोण आहे?
पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्म न घेता
जे लोक पाळकाचे काम करतात तेच
केविलवाणे आहेत.
"तट पाडणारे, चुकीचे शिक्षण देणारे लोकहो हे किती केविलवाणे आहे! तुम्ही प्रथम स्वतः पापमुक्त होण्याचें काम करा!" यराबामाप्रमाणे सोन्याच्या वासरांची उपासना करणे हे खोटट्या वि·श्वासाचें चिन्ह आहे. जुन्या करारांत चुकीचे शिकवणायांनी मंदिर बांधून त्यांत सोन्याची वासरे ठेवण्याची पहिली चूक केली होती. (1 राजे 12:25-33)
सध्याच्या काळांत ते लोक मोठमोठी चर्चेस बांधतात आणि त्यासाठी ते त्यांच्या सभासदांकडून पैसे उकळतात. भव्य चर्चच्या बांधकामासाठी ते लोकांना बॅकेतून कर्ज काढण्यास सांगतात. सभासदांच्या भावनेशी खेळ खेळून त्यांच्यासमोरून दानार्पणाची थाळी फिरवतात. पैसे, अंगठट्या, सोन्याची घडट्याळे यांनी ती थाळी चुटकीसरशी भरून जाते. खोटट्या लोकांचे हे असं चुकीचे कार्य चाललेलं असते. प्रत्येक चुकीच्या चर्चमध्ये आपल्याला असेच दिसून येते.
बाहेरून बघणायाला वाटेल की ह्रा लोकांना आध्यात्मिक गोष्टीसंबंधी आस्था आहे. पण तसं नसते.
त्या लोकांना फक्त पैशाचें आकर्षण असते. जी चर्चेस फक्त पैशाचा विचार करतात अशा चर्चेसपासून तुम्ही दूर रहा हाच सल्ला मी तुम्हांला देत आहे. ज्या चर्चेसमध्ये फक्त पैसेवाल्या श्रीमंत लोकांना मान दिला जाता अशा चर्चला तुम्ही कृपया जाऊ नका. प्रत्येक सव्र्हीसला किती दानार्पण मिळाले हे जाहीर करणे चुकीचे आहे. पण तसं ते करतात याचे कारण त्यांना वाटते कीं त्यामुळे त्यांना आणखी जास्त पैसे मिळतील.
अशा प्रकारचे खोटे धर्मगुरू लोकांशी गोड बोलून म्हणतात, "तुम्ही येशूवर वि·श्वास ठेवला तर तुम्हांला आशीर्वाद मिळतील."
"तुम्ही देवाचे कार्य भक्तीपूर्वक करा. तुम्ही जितके जास्त काम कराल तितके जास्त आशीर्वाद तुम्हांला मिळतील."
"तुम्ही जर वडीलमंडळीची सेवा केली तर तुम्हांला ऐहिक लाभ प्राप्त होतील"
त्यामुळे सभासदांमध्ये वडीलमंडळीची जागा पटकावण्यासाठीं स्पर्धा सुरू होते. अशा प्रकारची आमिषे जर नसतील तर वडीलमंडळी या नात्याने कोण काम करण्यास तयार होईल? अर्थातच वडीलमंडळींनी सुद्धा आर्थिक भार उचलला पाहिजे अशी अपेक्षा असतेच.
त्यांच्या चर्चमधील शिक्षणपद्धतीवर त्यांचा किती द्दढ वि·श्वास आहे, समाजांत त्यांचे स्थान किती महत्त्वपूर्ण आहे आणि चर्चला ते किती रकमेच्या देणग्या देऊ शकतील ह्रावरच ते वडीलमंडळींची निवड करीत असतात का? होय, हे खर आहे.
अशा प्रकारच्या खोटट्या धर्मगुरूना फक्त पैशाची काळजी असते. त्यांना भव्य चर्चेस बांधण्याचे आकर्षण असते. चर्चचें सभासद जोपर्यत मोठमोठट्या रकमांच्या देणग्या देत असतात तोपर्यंत त्यांच्या नरकांत जाण्याच्या भविष्याची या खोटट्या धर्मगुरूंना कसलीच चिंता नसते.
ते लोक भाकरीसाठी कष्ट करतात. ते त्यांच्या सभासदांना मान्यवर नांवे देतात. (यहेज्केल 13:17-19). त्यांना चर्चच्या कार्यासाठी बांधून टाकून चर्चची संपत्ति वाढवण्यासाठीं ते असं करतात. पाणी व आत्म्याच्या सुवार्तेचा उपदेश ते करीत नाही. ते नुसते स्वतःलाच ऐश्वर्यमान बनवण्याचा प्रयत्न करीत असतात.
ज्या माणसानें चर्चला केवळ थोडे महिने हजेरी लावली आहे असा माणूस सुद्धा डिकन बनू शकतो. आणि जर त्याला शास्त्रलेख नीट माहित असतील आणि त्याची आर्थिक पार्श्वभूमी भरभक्कम असेल तर मग त्याला वडीलमंडळींचे उच्च पद दिले जाते. यराबामानें पाप करून देवाच्या जागी सोन्याचे वासरू आणण्याची पद्धत सुरू केली त्यासारखीच ही शरम आणणारी पद्धत आहे.
चुकीचे शिक्षण देणारे खोटे धर्मगुरू सोन्याच्या वासरांची उपासना करतात. ते त्यांच्या लोकांना नव्यानें जन्म घेण्यासाठी कसलीच मदत करीत नाहीत. ऐहिक आशीर्वादाची आमिषे दाखवून ते त्यांच्या सभासदांकडून पैसे घेतात. जोपर्यंत चर्चचा आर्थिक पाया मजबूत असतो तोपर्यंत चर्चचे सभासद जरी नरकांत गेले तरी त्याची त्यांना कसलीच काळजी नसते.
खोटट्या धर्मगुरूंच्या उपदेशांत ठामपणा नसतो
खोटट्या धर्मगुरूंना "बहुतेक करून" किंवा "कदाचित" अशा प्रकारचे गुळगुळीत शब्द जास्त वेळा वापरायला खूप आवडते कारण ते काय बोलतात याची त्यांनाच खात्री नसते. त्यांचा देवाच्या वचनावर वि·श्वास नसतो आणि ते स्वतः जो उपदेश करतात त्यावरहि त्यांचा वि·श्वास नसतो. त्यांची शिक्षणपद्धती देवाच्या वचनावर आधारित नसते. म्हणून मग ते म्हणतात, "या बाबतींत असं म्हणता येईल....." ते स्पष्टपणे खात्रीपूर्वक कधीच बोलत नाहीत. लोकांना खोटे शिक्षण देऊन त्यांना बहकवण्यापेक्षां ते त्यांना कांहीच न शिकवतील तर बर होईल.
खोटे धर्मगुरू लोकांना पाणी व आत्म्यापासून नव्यानें जन्मण्यासाठीं मार्गदर्शन करू शकत नाही. ते त्यांना नरकांत जाण्याचा रस्ता दाखवतात.
खोटे धर्मगुरू खोटट्या संदेष्ट्यांची भूमिका करतात
पवित्र आत्म्याविरूद्ध दुर्भाषण
होण्यास काय कारणीभूत होते?
येशूच्या बाप्तिस्म्यावर वि·श्वास न ठेवता फक्त येशूवर
वि·श्वास ठेवून पापी म्हणून जीवन जगत रहाणे
हेच पवित्र आत्म्याविरूद्ध दुर्भाषण
करण्यासारखे होते.
मत्तय अध्याय 7 मध्ये जे येशूवर वि·श्वास ठेवून सुद्धां नरकांत जाणार आहेत त्यांच्याबद्दल सांगितलेले आहे. शेवटच्या दिवशीं देवासमोर खोटे धर्मगुरू तक्रार करतील. बायबलमध्ये असे लिहिलें आहे, "त्या दिवशीं पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो, प्रभो, आम्हीं तुझ्या नांवानें संदेश दिला, तुझ्या नांवानें भुते घालविलीं व तुझ्या नांवानें पुष्कळ महत्कृत्यें केलीं नाहींत काय? तेव्हां मी त्यांना स्पष्ट सांगेन कीं, मला तुमची कधींच ओळख नव्हती; अहो अनाचार करणायांनो, माझ्यापुढून निघून जा." (मत्तय 7:21-23).
येशूनें माणसाची सर्व पापें धुतली आहेत यावर त्यांचा वि·श्वास बसत नाही आणि पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर सुद्धां ते वि·श्वास ठेवीत नाहीत.
ते अनाचार करणारे असतात. त्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा कीं स्वतःच्या ह्मदयांत पाप असतांना सुद्धा ते येशूवर वि·श्वास ठेवतात. तुम्हांला असं वाटेल की यात गैर काय आहे पण असं वागणं म्हणजे देवाविरूद्ध गंभीर पाप ठरते.
जेव्हां पापी मनुष्य इतर लोकांना येशूवर वि·श्वास ठेवण्याचा उपदेश करतो तेव्हां तो त्यांना नव्यानें जन्मण्यासाठीं मार्गदर्शन करू शकत नाही कारण तो स्वतःच पाण्यापासून व आत्म्यापासून नव्यानें जन्मलेले नसतो. म्हणूनच येशूवर वि·श्वास ठेवणारे अनाचारी लोक पापी लोकच पैदा करतात. अनाचार करणे हे पवित्र आत्म्याविरूद्ध पाप आहे.
अनाचारी लोक देवाच्या वचनावर वि·श्वास ठेवत नाहीत आणि देवाच्या सुवार्तेचा लिहिल्याप्रमाणे उपदेश पण करीत नाहीत. ते फक्त त्यांच्या सभासदांकडून पैसे मात्र उकळतात. ते जरी येशूवर वि·श्वास ठेवतात तरी ते पापीच आहेत. ते नव्यानें जन्मलेले नसतांना इतरांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे ते अनाचारच करीत असतात.
अनाचार करणारे नीतिमान माणसाच्या फिक्या नकली प्रतिकृती आहेत
नव्यानें जन्म घेतलेले आणि
न घेतलेले यांच्यातील फरक आपण
कसा काय समजू शकतो?
त्यांच्यात पाप आहे की नाही अशी परीक्षा
घेऊन आपल्याला त्यांच्यातील फरक
समजू शकतो.
जे खोटे धर्मगुरू स्वतःला पापी म्हणवून घेतात त्यांच्यापासून तुम्ही स्वतःला फसवून घेऊ नका. त्यांना तुम्ही पैशाच्या देणग्या देऊ नका. तुमच्या कष्फ्ाचा पैसा त्या पापी लोकांना देऊ नका.
जे उपदेशक तुम्हांला तुमच्या पापांच्या बाबतीत कसलीच मदत करीत नाहीत त्यांना तुम्ही कां म्हणून पैसे द्यावे? जर तुम्हांला चर्चसाठीं पैसे द्यायची इच्छाच असेल तर पाणी व आत्म्याच्या सुवार्तेने तुमची सर्व पापें निघून जातील तोपर्यंत तरी वाट पहा.
कलाक्षेत्रांत जशा नकली प्रतिकृती केलेल्या असतात तसंच जीवनांत पण नकली प्रतिकृती असतात. उदाहरणार्थ धर्माची नकली प्रतिकृती जी ह्मदयांतील सर्व पापें कधीच धुऊ शकत नाही. नकली प्रतिकृती म्हणजे ती प्रतिकृती बाहेरून अगदी खयासारखीच दिसते पण खयापेक्षा ती पुष्कळ वेगळी असते.
याबाबतीत तुम्ही स्वतःच निर्णय घ्यायला पाहिजे. खरे उपदेशक कोण आहेत? अनाचारी कोण आहेत? कर्मठ वि·श्वास म्हणजे काय? कर्मठ लोक येशूवर व त्याच्या तारणकार्याच्या सामथ्र्यावर वि·श्वास ठेवतात. त्यांच्या ह्मदयांत पाप नसते. पण अनाचारी लोकांच्या ह्मदयांत पाप असते.
सर्वच लोक असे अनाचारी असतात का? कदाचित तसे असू शकेल. तरीपण आपण बायबल काय सांगते ते पाहू. जो कोणी नव्यानें जन्म न घेता येशूवर वि·श्वास ठेवतो तो अनाचारी, तट पाडणारा असा असतो. जे नव्यानें जन्मलेले आहेत ते कर्मठ असतात हे अगदी स्पष्ट आहे. म्हणूनच ज्यांचा नव्यानें जन्म झालेला नाही ते अनाचारी ठरतात. अनाचारी म्हणजेच तट पाडणारे लोक येशूवर वि·श्वास ठेवतात पण त्यांच्या ह्मदयांत पाप असते.
अनाचार करणारे नीतिमान माणसाच्या नकली प्रतिकृती आहेत. त्यांना लाख माहित असेल कीं येशूवर वि·श्वास ठेवणे हाच पवित्र होण्याचा मार्ग आहे पण दुर्दैवाने त्यांच्या ह्मदयांत पापहि असते. ते स्वतःला पापी समजतात. ते म्हणतात की देवाची उपासना करण्यानें ते स्वर्गांत जाऊ शकतात. हे सर्व ऐकायला ठीक वाफ्ते पण आपण असल्या नकली प्रतिकृतींनी फसता काम नये.
देव अनाचारी लोकांचा न्याय करतो
शुद्ध सुवार्ता कां बदलली गेली?
कारण खोटे धर्मगुरू व अनाचारी लोक यांनी
लोकांच्या चुकीच्या वि·श्वासाची भेसळ शुद्ध
सुवार्तेबरोबर केली.
"याकरितां प्रभु, सेनाधीश परमेश्वर, इस्त्राएलाचा समर्थ देव म्हणतो, माझ्या शत्रूंचा समाचार घेऊन मी स्वस्थता पावेन, माझ्या वैयांचा सूड घेईन, मी आपला हात तुला लावून क्षार घातल्यासारखा तुझें कीट गाळून नाहीसें करीन, तुझ्यांतील सर्व शिसें काढून टाकीन; आणि मी तुझ्यावर पूर्वीप्रमाणें न्यायाधीश व आरंभीच्याप्रमाणें मंत्री पुनः नेमीन; आणि मग तुला धर्मपुरी, सतीनगरी म्हणतील. सीयोनेचा न्यायाकडून उद्धार होईल व त्यातील पापनिवृत्त जन नीतीने उद्धरले जातील. बंडखोर व पापी यांचा बरोबरच विध्वंस
होईल; परमेश्वराला सोडणारे नष्ट होतील. तुमच्या आवडीचीं जीं एलाचीं झाडें त्याविषयीं ते लज्जित होतील, आणि ज्या बागांवर तुमचें मन बसलें होतें त्यासंबंधानें तुमच्या तोंडाला काळिमा लागेल; कारण तुम्ही पाला सुकून गेलेल्या एलाच्या झाडासारखे, पाणी नसलेल्या बागेसारखे व्हाल. बलाढ¬ मनुष्य पिंजलेल्या तागासारखा होईल; आणि त्याच्या हातचें काम ठिणगी होईल; तीं दोन्ही बरोबरच जळतील, तीं कोणी विझविणार नाहीं." (यशया 1:24-31)
देव आपल्याला सांगत आहे कीं तुम्ही जर माणसांवर वि·श्वास ठेवला तर त्यांच्यामुळे तुम्ही लज्जित व्हाल. तो आपल्याला सांगत आहे की जे चर्च आपण निवडले त्या चर्चमुळे आपण लज्जित होऊ आणि ती लज्जा, पाला सुकून गेलेल्या झाडाप्रमाणे आणि पाणी नसलेल्या बागेसारखी होईल.
देव म्हणतो कीं खोटे धर्मगुरू व त्यांचे शिष्य देवाच्या वचनाऐवजी मानवजातीच्या नियमांवर वि·श्वास ठेवतात म्हणूनच ते पिंजलेल्या तागासारखे होतील आणि त्यांच्या हातचें काम ठिणगी होईल. ते दोन्ही नरकांत जळून जातील. पापमुक्त न झालेले खोटे उपदेशक आणि अनाचारी, त्याचप्रमाणे पापी लोक व नीतिमान माणसाचें शत्रू या सर्वांचा न्याय देवाच्या अग्नीने केला जाईल.
केवळ धर्मशास्त्रावर उभारलेले चर्च बाहेरून अगदी भव्य दिसेल पण आतून ते रिकामे, ओकेबोके असते. जे चर्च देवाच्या वचनावर आणि पाण्याच्या व आत्म्याच्या सुवार्तेवर उभारलेले नसते ते चर्च पाणी नसलेल्या बागेप्रमाणे असते.
एखादे झाड फळे धारण करीत नसेल तर ते मृत झाडासारखे ठरते आणि पाणी नसलेली विहिर असते तिला विहिर म्हणता येत नाही.
"बलाढ¬ मनुष्य पिंजलेल्या तागासारखा होईल; आणि त्याच्या हातचें काम ठिणगी होईल; तीं दोन्ही बरोबरच जळतील, ती कोणी विझाविणार नाहीं." ज्यांच्या ठायीं पवित्र आत्मा नाही असे लोक इतरांना बाहेरून बलाढ¬ वाटतील पण देवाच्या नजरेतून ते नरकाच्या अग्नींत जळून जाण्यासाठीं पिंजलेल्या तागासारखे असतात.
परमेश्वर विचारतो, "जागल्या, रात्र किती राहिली?" (यशया 21:11). ज्या नीतिमान माणसाला सार्वकालिक जीवन मिळालेले आहे त्यानें रात्रीच्या अंधारांत पाणी व आत्म्याच्या सुवार्तेचा उपदेश केला पाहिजे.
देव प्रकाश आहे आणि सैतान काळोख आहे. देव लोकांना नीतिमार्गाने चालवितो आणि सैतान लोकांना बेशिस्त, खोटट्या चर्चसकडे व खोटट्या धर्मशास्त्रांकडे वळवतो.
यशया संदेष्ट¬ाच्या काळांत लोकांचा वि·श्वास हल्लीच्या काळांत आहे तसाच अस्थिर होता. त्यांनी देवाच्या वचनांत धर्मशास्त्रें आणि मानवजगांतील नियमांची भेसळ केली होती. त्यांनी मनुष्यनीर्मित गोष्टींनी इस्त्राएलच्या लोकांची इतकी दिशाभूल केली होती कीं देवानें त्यांना काढूनच टाकायचे असे ठरवले.
"तुझ्यांतील सर्व शिसें काढून टाकीन; आणि मी तुझ्यावर पूर्वीप्रमाणें न्यायाधीश व आरंभीच्याप्रमाणें मंत्री पुनः नेमीन."
जी अर्पणें देव स्वीकारत नाही ती शिस्याप्रमाणें असतात, कारण ते शिसें देवाचे सत्यवचन आणि मानवाचें काल्पनिक विचार यांनी मिश्रीत असते.
अशा प्रकारची मिसळलेली अर्पणें देव कधीच स्वीकारत नाहीं. माणसाच्या नजरेतून ती शुद्ध दिसत असतील, पण जर त्यांत माणसांच्या चुकीच्या विचारांची व अंधवि·श्वासाची भर घातलेली असेल तर ती अर्पणे त्यांत कीट, कचरा घातल्यासारखीच ठरतात म्हणूनच देव ती स्वीकारीत नाही.
म्हणूनच इस्त्राएलचे लोक विशेषकरून खोटे धर्मगुरू, अनाचारी पापी यांच्यावर चिडून देव त्यांच्याशी रागाने बोलला होता.
बायबलमध्ये आपण निर्गम किंवा गणना ही पुस्तके वाचली तर आपल्याला दिसून येईल की सुरूवातीला देव कांही त्यांच्याशी चिडून किंवा रागावून बोललेला नव्हता. देवानें इस्त्राएली लोकांना आशीर्वाद देऊन त्यांना मदतच केली होती. पण यहोशवाच्या मृत्यूनंतर शास्तेच्या काळांत इस्त्राएली लोकांवर आक्रमण होत राहिले.
तरीपण इस्त्राएली लोकांनी स्वतःच्याच मार्गाने जायचे असं ठरवले. त्यावेळी देवानें यिर्मया संदेष्ट¬ाला पाठवले आणि इस्त्राएली लोकांना बाबेलपुढे शरण जा असं सांगितले.
यिर्मयानें त्याप्रमाणे देवाचा संदेश लोकांना दिला. याच्यातून असा अर्थ निघतो कीं नीतिमान मनुष्य चुकीच्या रस्त्याने जाणाया अनाचारी लोकांना पाणी व आत्म्याच्या सुवार्तेला शरण जा असंच सांगतो.
अनाचारी लोकांना देव तंबी देतो
देव अनाचारी लोकांना तंबी कां देतो?
कारण ते देवाऐवजी मूर्तीची
उपासना करतात.
देवाची माणसं इस्त्राएली लोकांवर कां रागावले होते? कारण त्यांनी अर्पणपद्धती बदलून टाकली होती; त्यांनी याजकाच्या जागी सामान्य माणसांना नेमले होते आणि अर्पण करण्याच्या तारखा पण बदलल्या होत्या.
त्यांनी सातव्या महिन्यातील दशमीस असणारा प्रायश्चित्ताचा दिवस काढून टाकून तो दिवस आठव्या महिन्यातील पाचव्या दिवशी केला आणि जे लेव्यांच्या घराण्यांतील नाहीत अशा माणसांची याजकपदीं नेमणूक केली. अशा प्रकारे नव्यानें जन्म घेण्याचा रस्ता त्यांनी बंद केला.
अशा खोटट्या धर्मगुरूवर देव चिडलेला होता. देवाऐवजी सोन्याच्या वासरांची उपासना करणारे याजक, खोटे व अनाचारी ठरले.
खरं म्हणजे त्यांनी मूर्तीपूजा केली म्हणून कांही देव चिडलेला नव्हता. त्यांच्याप्रमाणेच तुम्ही आणि मी सुद्धां मूर्तीपूजा नाही का करीत? आपण खूप वेळा पाप करतो पण आपले अपराध म्हणजे खूप गंभीर पाप आहे असं देव समजत नाही याचे कारण आपण देवाच्या कृपेंत आहोत. पण देवाच्या जागीं सोन्याच्या वासरांना देव मानणे या पापाला क्षमा नाही. त्याचप्रमाणें अर्पणपद्धती बदलून टाकून सामान्य माणसांना याजकपदीं नेमणे ही सुद्धां अक्षम्य पापें आहेत.
ही किती भयानक पापें आहेत! ही सर्वांत वाईट पापें आहेत. देवाच्या जागी सोन्याच्या वासराची स्थापना करण्याचें पाप करणायाला माफी कशी काय मिळू शकेल? बायबलमध्ये लिहिलेले आहे कीं यराबामाच्या पापामुळेच देवाचा कोप भडकला होता.
जुन्या करारांत देवानें त्याचा क्रोध जसा प्रगट केला तसेच आतासुद्धां जे पापी लोक त्याच्या विरूद्ध आहेत त्यांचा तो नाश करतो. इस्त्राएली लोकांनी सोन्याच्या वासरांची उपासना करण्याचे सोडून दिले नाही तर देव त्यांना शाप देईल असं त्यांना देवानेच सांगितले होते.
अनाचार करणारे नियमाच्या बाहेर अर्पणें करतात
देवाचें कार्य करण्याआधी आपण
काय करायला पाहिजे?
आपली सर्व पापें धुतली जातील असं
कांही केले पाहिजे.
इस्त्राएलचे राजे आणि खोटे धर्मगुरू यांनी देवाच्या विरूद्ध जाऊन जे लोक अपर्णपद्धतीचा मान न राखता याजक पदाचा लोभ धरतात अशा लोकांना याजक म्हणून नेमले होते. यराबाम राजानें त्याच्या अस्थिर चंचल मनानुसार लेवीच्या घराण्यातील नसलेल्या मनुष्याला याजक म्हणून नेमले होते.
फक्त लेवीच्या घराण्यातील लोकच दर्शनमंडपांत याजक म्हणून काम करू शकत होते. स्पष्ट शब्दांत असं म्हणता येईल की याजक अहरोनाच्या घराण्यांतलाच असला पाहिजे असा नियम होता. हा देवाचा सार्वकालिक नियम होता. पण यराबामानें लेव्यांच्या घराण्यातून याजकाची नेमणूक न करता सामान्य मनुष्याला याजक बनवून त्याला सोन्याच्या वासरांना अर्पणे करण्यास सांगितले. अशा प्रकारच्या वर्तनाने देवाचा कोप कसा भडकला हे आपल्याला माहित असायला पाहिजे.
आजसुद्धां ज्यांचा नव्यानें जन्म झालेला नाही असे लोक चर्चमध्ये पाळक, वडील आणि डिकन्स बनतात. हे देवाच्या नियमाविरूद्ध आहे म्हणूनच देवाचा कोप भडकतो. नियमाचे पालन न करता अर्पणे केल्यानें देवाला आनंद होत असतो का? अनाचारी, तट पाडणाया खोटट्या धर्मगुरूंनी व लोकांनी त्यांची सोन्याची वासरें उध्वस्त केली पाहिजे आणि देवाकडे वळून त्या सर्वांनी नव्यानें जन्म घेतला पाहिजे.
यशया 1:10-17 मध्ये म्हटलें आहे, "सदोमाच्या अधिपतींनो, परमेश्वराचें वचन ऐका, गमोयाच्या लोकांनो, आमच्या देवाच्या धर्मशास्त्राकडे कान द्या. परमेश्वर म्हणतो, तुमचे बहुत यज्ञबलि माझ्या काय कामाचे? मेढराचे होम, पुष्ट वासरांची वपा यांनी माझी अति तृप्ति झाली आहे; बैल, कोकरें व बोकड यांच्या रक्तानें मला संतोष होत नाहीं. तुम्ही माझें दर्शन घेण्यास येतांना माझीं अंगणें तुडवितां, हें तुम्हांस सांगितलें कोणीं? निरर्थक अर्पणें आणखी आणू नका; धुपाचा मला वीट आहे; चंद्रदर्शन, शब्बाथ व मेळें भरविणें मला खपत नाहीं; सणाचा मेळा हाहि अधर्मच होय. माझा जीव तुमचीं चंद्रदर्शनें व सण यांचा द्वेष करितों; त्यांचा मला भार झाला आहे; तो सोसून मी थकलों आहें. तुम्ही हात पसरतां तेव्हां मी तुमच्यापुढें डोळे झाकितों; तुम्ही कितीहि विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही; तुमचे हात रक्तानें भरले आहेत. आपणांस धुवा, स्वच्छ करा; माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्मांचें दुष्टपण दूर करा; दुष्टपणा करण्याचें सोडून द्या; चांगले करण्यास शिका, नीतीच्या मागें लागा; जुलम्याला ताळ्यावर आणा; अनाथाचा न्याय करा; विधवेचा कैवार घ्या."
वरील परिच्छेदावरून असं दिसते की इस्त्राएलचे धर्मगुरू खूप देवभक्त होते पण तरीहि त्यांचा नाश झाला याचे कारण त्यांनी चुकीची अर्पणें करून देवाच्या नियमाचा भंग केला होता.
त्यांनी देवाच्या नियमाप्रमाणे अर्पणे केली नाही आणि देवाच्या वचनाकडे लक्षहि दिले नाही. ते धर्मगुरू इतके देवभक्त होत की त्यापायी ते असंख्य अपर्णे करीत असत. बायबलमध्ये म्हटले आहे दर्शनमंडपाच्या आंत रक्त एखाद्या नदीप्रमाणे वहात असे.
तरीपण त्यांनी काय केले आहे हे जेव्हां देवाने पाहिले तेव्हां त्याने म्हटले कीं त्यांचे पाप गमोराच्या लोकांच्या पापासारखे आहे. देवानें पाहिले की ते खूप अर्पणे करीत आहेत पण वास्तव्यांत त्यांचे पाप करणे चालूच होते म्हणून मग तो म्हणाला कीं ते लोक अर्पणे अजिबात न करतील तर बरे होईल. त्यांची अर्पणे स्वीकारावी अशी देवाची इच्छा नव्हती.
जेव्हां त्यांनी सोन्याच्या वासरांपुढे अर्पणे दिली तेव्हां देवानें त्यांच्या पापांची क्षमा केली नाही. त्याला त्याचे वागणे आणखी सहन करता आले नाही. देवानें त्यांना सांगितले की त्याच्या नियमाप्रमाणेच त्यांनी अर्पणे केली पाहिजेत. जर नाही केली तर अर्पणें अजिबात न करणे जास्त श्रेयस्कर आहे.
देवासमोर योग्य मार्गाने अर्पणे केली जात नव्हती त्यामुळे याजकमंडळींनी देवाच्या विरूद्ध पाप केले. तुमची पापें धुतली गेलेली नसतांना देवाचें कार्य करणे आणि देवाची सेवा करणे हे भयंकर पाप आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे.
अनाचारी लोक शाळेच्या टिचरसारखे असतात
अनाचार करणारे काय शिकवतात?
नव्यानें जन्म घेण्यासंबंधी न शिकवता ते सामाजिक
नैतिक गोष्टींबद्दल शिकवतात.
चुकीचे शिक्षण देणारे, अनाचार करणारे लोक बाहेरून खूप पवित्र वाटतात. ते जेव्हा व्यासपिठावर जाऊन बसतात तेव्हां ते इतके भारदस्त दिसतात की पुष्कळ लोक त्यांच्या बाह्ररूपावरून फसले जातात. त्यांचे बोलणे पण ऐकणायाला पटेल असं असते. लोकांनी चांगले व्हावे यासाठीं त्यांची कानउघाडणी करून मगच ते त्यांच्या उपदेशाचा शेवट करतात. हा कसल्या प्रकारचा उपदेश आहे? असल्या लोकांचे उपदेश ऐकणे व शाळेच्या टिचरकडून धडे शिकणे ह्रांत काय फरक आहे?
देवाचे चर्च म्हणजे अशी जागा असते की त्या ठिकाणीं नव्यानें जन्म घेतलेले एकत्र जमून देवाची उपासना करतात. अशा प्रकारचें चर्च हेच खरे चर्च असते. देवाचें खरे चर्च लोकांनी देवासमोर कसे वर्तन केले पाहिजे याचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत नसते. त्या चर्चचें पाळक लोकांना पाणी व आत्म्याच्या सुवार्तेचा उपदेश करतात. तुम्ही कितीहि अस्थिर, अस्वस्थ असला तरी काळजी करू नका देवानें तुमची सर्व पापें धुतलेली आहेत.
खोटे धर्मगुरू म्हणजेच खोटे पाळक लोकांना म्हणतात, "अमूक करा, तमूक करा." असं बोलून ते त्याच्यावर जड ओझी लादतात पण स्वतः मात्र हाताची एक अंगुलि सुद्धां हलवायला तयार नसतात.
खोटं शिक्षण देणारा धर्मगुरू स्वतःच्या मुलाला महाग व्हायोलिन विकत घेऊन देतो आणि त्याला अभ्यासासाठीं फॉरेनला पाठवतो. एखाद्या धर्मगुरूला हे कस काय परवडते? त्याला पैसे कुठून मिळतात? जर त्याच्याकडे तेवढे पैसे असतील तर त्यानें ते पैसे सुवार्ताप्रचारासाठी नको का खर्चायला? त्यानें किमती कारनें प्रवास करायला पाहिजे का? भारदस्त दिसण्यासाठीं अलिशान कारमधून त्यानें प्रवास केलाच पाहिजे का? जो पाळक अगर धर्मगुरू अलिशान कार वापरतो तो चोर आहे. त्याच्या सभासदांना साधी छोटी कार घेणे परवडत नाही तर स्वतःसाठीं त्याने डिलक्स मॉडेल कार घेणे कसे काय उचित ठरेल? अशा प्रकारच्या त्यांच्या कृतींनीच आपण खोटे अनाचारी पाळक कोण आहेत हे ओळखू शकतो.
खोटे पाळक भरपूर पैसे मागतात. कांही चर्चेस त्यांच्या पाळकांना दरमहा 10,000 डॉलर्स पगार देतात. हा नुसता ऑफिशियल पगार असतो. त्याखेरीज त्यांना मुलांच्या शिक्षणाची फी, त्यांचा मेडिकल खर्च, सभासदांना भेटायला जायचा खर्च यासाठीं आणखी पैसे मिळत असतात.
आणि तरीसुद्धां कांहीजण तक्रार करतात कीं त्यांना जास्त पगार मिळत नाही. त्यांना दरमहा 10,000 डॉलर्स मिळत असतांना ते आणखी जास्त पैसे मागतात. 10,000 डॉलर्स हा काय कमी पगार आहे का? पाणी व आत्म्याची सुवार्ता सांगताना त्याला जो कांही पगार मिळतो त्यांत त्यानें समाधानी असले पाहिजे.
खरा पाळक देवाकडून शांती व दिलासा मिळवितो. पण खोटट्या पाळकाच्या ठायीं शांती नसते म्हणून तो आर्थिक लाभ मागत असतो. खर म्हणजे अशा प्रकारचे खोटे पाळक सोन्याच्या वासरांची उपासना करीत असतात.
देवाच्या चर्चला कांही वेळा सीयोन म्हणतात. सीयोनच्या चर्चसारखे सुंदर, अप्रतिम असे दुसरे चर्च नाही. देवाचे चर्च ही अशी जागा आहे की त्या ठिकाणीं पाणी व आत्म्याच्या सुवार्तेचा उपदेश केला जातो.
यशया 1:21 मध्ये म्हटलें आहे, "साध्वी नगरी कशी असाध्वी झाली आहे! ती न्यायपूर्ण होती, तींत धर्म वसत असे, आता तींत घातकी राहतात." यशया देवाच्या चर्चसंबंधी वर्णन करतांना म्हणतो, "ती न्यायपूर्ण होती."
देव नीति व न्यायपूर्ण आहे. आदामाचे वंशज म्हणून आपण पापांत जन्म घेऊन आल्यामुळे आपण सर्वजण अशक्त, अपूर्ण असे आहोत, म्हणूनच येशूनें या जगांत येऊन पाण्यानें व आत्म्यानें आपली पापें धुतली होती. अशा प्रकारे आपला देव न्यायपूर्ण आहे.
जुन्या करारांत जेव्हां लोकांना समजले की ते असमर्थ आहेत तेव्हां देवाला अर्पणे देऊन, त्यांतील एखादा म्हणे, "मी अमूक तमूक प्रकाराने चूक केली आहे. दोष माझाच आहे." तेव्हां मग त्यांना रोजच्या पापांची क्षमा मिळत असे, आणि प्रायश्चित्ताच्या दिवशीं त्यांना त्यांच्या वार्षिक पापांची क्षमा मिळायची.
त्याचप्रमाणे नव्या करारांत येशू ख्रिस्त या जगांत आला आणि मानवजातीची सर्व पापें एकदाच एकाचवेळी धुऊन टाकण्यासाठीं त्याचा बाप्तिस्मा झाला व त्याला वधस्तंभावर खिळण्यांत आले.
पण नव्या वर्षाच्या सव्र्हीसच्या वेळी लोक पश्चात्ताप करून रडत म्हणतात, "माझ्या देवा, गेल्या वर्षी मी जी पापें केली त्याबद्दल तू मला क्षमा कर. आणि कृपा करून हे नूतन वर्ष तू आशीर्वादीत कर." अशा प्रकारचे लोक अनाचार करणारे आहेत.
तर मग पाणी व आत्म्यानें नवा जन्म घेण्याचे सत्य कशांत आहे? 2000 वर्षापूर्वी येशू ह्रा जगांत आला होता आणि त्यानें मानवजातीची पापें एकदाच एकाचवेळी धुऊन टाकून आपल्याला कायमसाठी पापमुक्त केले. पाणी व रक्ताच्या द्वारें त्यानें आपल्याला जगाच्या सर्व पापांपासून मुक्त करून आपला उद्धार केलेला आहे. पण आपण जर रोज त्याच्याकडे माफी मागत राहिलो तर तो काय म्हणेल?
"साध्वी नगरी कशी असाध्वी झाली आहे! ती न्यायपूर्ण होती, तींत धर्म वसत असे, आता तींत घातकी राहतात." जो कोणी स्वतःला पापी समजतो तो माणूस अनाचार करणारा असतो.
खोटे धर्मगुरू पाण्यापासून व आत्म्यापासून नव्यानें जन्म घेण्याचा उपदेश करू शकत नाहीत
देव पापी लोकांची प्रार्थना ऐकतो का?
नाही. त्यांची पापें त्यांना देवापासून वेगळे
करतात म्हणून देव ऐकत नाही.
जे लोक देवावर वि·श्वासहि ठेवतात आणि त्याच्याकडे माफी मागतात त्यांना देव घातकी लोक असं संबोधितो याचे कारण ते लोक स्वतःला पापी म्हणवून घेतात आणि वरून देवाकडे माफी मागतात. येशूनें परत येऊन त्यांच्या पापांसाठीं दुसयांदा मरावे अशी त्यांची अपेक्षा आहे का? येशूचा बाप्तिस्मा व त्याचा वधस्तंभ हेच तारणाचे खरे कार्य आहे.
पेत्राचें पहिलें पत्र 3:21 यांत म्हटले आहे की लाक्षणिक अर्थानें आतां बाप्तिस्मा तुमचें तारण करीत आहे. येशू ख्रिस्त मानवजातीला पापांपासून सोडवण्यासाठीं एकदाच मरण पावला. मानवजातीची सर्व पापें त्यानें एकदाच एकाचवेळी धुतल्यानंतर तो मरण पावला, तिसया दिवशी मरणांतून उठला आणि आता तो देवाच्या उजव्या हाताकडे बसलेला आहे.
आपल्याला कायमचे पापमुक्त करण्यासाठीं येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा एकदाच झाला आणि त्याचा वधस्तंभावरील मृत्यु एकदाच झाला होता. येशू 30 वर्षाचा होता तेव्हां बाप्तिस्मा करणाया योहानाकडून त्याचा बाप्तिस्मा झाला. आपल्याला जगांतील सर्व पापांपासून मुक्त करण्यासाठी तो एकदाच मरण पावला. सर्व काळासाठी न्याय केला गेला असा त्याचा अर्थ नाही का होत?
जर तट पाडणारे अनाचारी लोक स्वतःला अजूनहि पापी म्हणवून घेत असतील तर त्याचा अर्थ ते येशूला दुसयांदा खाली येऊन पुन्हां वधस्तंभावर जाण्यास सांगत आहेत. जेव्हां जेव्हां ते माफी मागतात तेव्हां प्रत्येकवेळी त्याला तसं करावे लागेल.
जे लोक पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर संपूर्ण ह्मदयाने वि·श्वास ठेवतात ते कायमसाठीं पापमुक्त होऊन नीतिमान बनतात; आणि देवाचें आशीर्वाद व सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठीं ते स्वर्गांत जातात. जो कोणी अशा नीतिमान माणसाला भेटतो तो सुद्धां पाणी व आत्म्याच्या सुवार्तेने वाचू शकतो आणि देवाच्या आशीर्वादीत लोकांपैकी एक असा होतो. जो देवाकडे अशा तारणाची मागणी करतो त्याला देव आशीर्वाद देतो.
यशया 1:18-20 मध्ये काय लिहिलेले आहे ते आपण वाचू. "परमेश्वर म्हणतो, चला, या, आपण बुद्धिवाद करू; तुमचीं पातकें लाखेसारखीं लाल असलीं तरी तीं बर्फासारखीं पांढरीं होतील; ती किरमिजासारखीं तांबडीं असलीं तरी लोकरीसारखीं निघतील. तुम्ही माझें ऐकावयाला मान्य व्हाल तर भूमीचें उत्तर फळ खाल; तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तरवार तुम्हांला खाऊन टाकील; कारण परमेश्वराच्या तोंडचें हें वचन आहे."
देव आपल्याला सांगत आहे कीं जर आपण पाणी व आत्म्याच्या सुवार्तेचें आज्ञापालन केले तर आपण भूमीचें उत्तम फळ खाऊ पण जर ती सुवार्ता अमान्य करून आपण बंडखोर वागलो तर तरवार आपल्याला खाऊन टाकील.
आपला देव म्हणाला होता, "चला, या, आपण बुद्धिवाद करू. आपण बोलू. तुम्ही असमर्थ आहात का? तुम्ही दुर्जन आहांत का? तुम्ही स्वतःवर खूप प्रेम करता का? तुम्ही आज्ञापालन करून जीवन जगू शकत नाही का? नियमाप्रमाणे तुम्ही कांही करू शकत नाही का? तुम्हांला माहित असतांना तुम्ही तसं वागू शकत नाही का? तर मग माझ्याकडे या. तुमचीं पातकें लाखेसारखीं लाल असलीं तरी तीं बर्फासारखीं पांढरीं होतील, तीं किरमिजासारखीं तांबडीं असलीं तरी लोकरीसारखी निघतील." त्याचा अर्थ देवानें न्यायपूर्ण पद्धतीने पापी लोकांना वाचवून त्यांना नीतिमान बनवले.
देवानें जेव्हां आदाम व हवेला निर्माण केले तेव्हां पाप नव्हते. पण लवकरच सैतान तेथे आला आणि त्यानें त्यांना देवाच्या आज्ञेचा भंग करायला लावून पाप करण्यास प्रवृत्त केले आणि संपूर्ण मानवजातीला पापी बनवले. सैतानानें मानवजातीचें पतन घडवून आणले. प्रारंभी आदाम आणि हवा देवासमोर पापी नव्हते. एदेन बागेंत ती दोघंहि देवाबरोबर रहात होती. पण ते पापी बनले. म्हणून देव आता आपल्याला बोलवून म्हणत आहे, चला, या, आपण बुद्धिवाद करूं. आपण बुद्धिवाद करू!
"या जगांत तू आतापर्यंत किती पाप केले आहेस? आणि तुझा मृत्यु व्हायच्या आधीपर्यंत तू किती पापें करीत राहशील?
"देवा, पाप न करणे अशक्य वाटते. आम्ही कितीहि जरी प्रयत्न केला तरी आम्ही पवित्र होऊ शकत नाही."
"तर मग आतापर्यंत तू किती पाप केले आहेस?"
"हे देवा, मला सर्वच कांही आठवत नाही, पण थोडीफार पापें माझ्या मनाला चिकटून बसल्यासारखी आहेत, तुला आठवते त्या वेळी? मी कशाबद्दल बोलत आहे हे तुला माहितच आहे . . . आणि नंतर एकदा ते, तुला माहित आहे..."
मग देव म्हणतो, "तर चल आपण पुढे बोलू, आणि मला सांग. तुला काय वाटते एवढीच पापें आहेत? त्याखेरीज तू किती पापें केलीस हे तुला माहित आहे का? तरीपण तुझ्या स्मरणांत आणि विस्मरणांत असलेली सर्व पापें आणि इतकेच काय तर भविष्यकाळांत तू जी कांही पापें करशील ती सर्वच्या सर्व कायमसाठी मी धुऊन टाकलेली आहेत. केवळ तुझीच पापें नव्हे तर तुझ्या मुलांची आणि त्यांच्या मुलांची, तुझ्या खालच्या सर्व वंशजांपर्यंत असलेल्या सर्वांची पापें मी धुतलेली आहेत. मी नीतिमान देव आहे. मी तुमची पापें कायमसाठी एकदाच धुतलेली आहेत."
ज्या देवानें आदामाच्या पापापासून ते पृथ्वीवरील शेवटच्या माणसाच्या पापापर्यंत संपूर्ण मानवजातीची पापें धुतलेली आहेत तो अल्फा व ओमेगा, आदि व अंत असा आहे.
"मी उद्धारकर्ता व सर्वसमर्थ देव आहे."
"मी यहोवा, दयाळू देव आहे."
"जे दया करण्यासाठी पात्र आहेत त्यांच्यावर मी दया करीन. जे करूणेस पात्र आहेत त्यांच्यावर मी करूणा करीन."
आपण देवाबरोबर मोकळेपणाने बोलून त्याची दया मागितली तर कारूण्यमय देव आपल्यावर दया करतो. आपला पिता आपल्याला आशीर्वाद देऊ इच्छीतो. आपण सर्वांनी नीतिमान व्हावे हीच त्याची इच्छा आहे. त्याच्या कारूण्यमय दयेनुसार तो आपल्याला त्याची नीतिमान मुले बनवू इच्छीतो.
नव्यानें जन्म घेतल्यानंतर आपण काय
केले पाहिजे अशी देवाची इच्छा आहे?
आपण संपूर्ण जगांत सुवार्तेचा प्रचार करावा
हीच त्याची इच्छा आहे.
देवाला आपण बर्फासारखे पांढरे असावे असं वाटते. येशूनें त्याचा बाप्तिस्मा व त्याचें रक्त याच्याद्वारे मानवजातीची सर्व पापें एकदाच एकाचवेळी धुऊन टाकली. जर एखादे चर्च वि·श्वासू सभासदाच्या आयुष्यातील पापाची समस्या सोडवू शकत नसेल तर त्या चर्चला देवाचें खरे चर्च म्हणता येत नाही.
लोक पाळकाकडे येऊन म्हणतात, "माझ्यांत पाप आहे. मी काय करू? मी पश्चात्ताप करतो आणि मी खूप वेळा पश्चात्ताप केलेला आहे तरीसुद्धां माझी पापें निघून जात नाहीत. आता आणखी मला असं रहाता येत नाही. मला आता वाटत नाही की मी धार्मिक जीवन जगू शकेन." जर पाळक त्या माणसाच्या समस्येला योग्य उत्तर देऊ शकत नसेल तर तो पाळक अनाचारी आहे. तो कदाचित असं म्हणेल, "तुमचं तुम्हीच काय ते पहा. पर्वतावर जाऊन तुम्ही प्रार्थना करा. 40 दिवस उपास करायचा प्रयत्न करा."
खोटे धर्मगुरू किंवा धार्मिक पुढारी अशुद्धतेच्या कचयाने इतके भरलेले असतात कीं त्यांना पाणी व आत्म्याची सुवार्ता याबद्दल कांहीच माहिती नसते. त्यांचे आत्मे ते मेल्यानंतर स्वर्गांत जाणार की नरकात हे पण त्यांना माहित नसते.
अशा प्रकारचे धर्मगुरू देवासमोर योग्य पात्रतेचे नसतात. ते खोटे ख्रिस्ती आणि अनाचार करणारे असतात. बाहेरून ते असे दिसतात की पहाण्यायाला वाटते की ते येशूवर वि·श्वास ठेवणारे आहेत, पण त्यांची ह्मदये पापांनी भरलेली असतात. त्यांची पापें धुतलेली नसतात. सर्व पापें धुऊन टाकणाया पाणी व आत्म्याच्या सुवार्तेचा उपदेश ते करू शकत नाही. अशा लोकांकडून आपण फसता कामा नये.
तीताला पत्र 3:10-11 मध्ये म्हटलें आहे, "तट पाडणाया माणसाला एकदा दोनदा बोध करून मग त्याला वज्र्य कर; असला माणूस बिघडलेला आहे, आणि त्यानें स्वतःच स्वतःला दोषी ठरविलें असून तो पाप करीत राहतो." त्यांनी नव्यानें जन्म घेतलेला नसतो आणि तरीपण ते येशूवर वि·श्वास ठेवतात आणि स्वतःच स्वतःला दोषी ठरवतात. पाणी व आत्म्याच्या सुवार्तेकडे दुर्लक्ष करून, तिला तुडवून ते म्हणतात कीं ते पापी आहेत व नरकांत जाण्याखेरीज त्यांना दुसरा मार्ग नाही.
हे लोक ख्रिस्ती धर्मातील तट पाडणारे लोक आहेत. जो कोणी येशूवर वि·श्वास ठेवून ह्मदयांत पाप बाळगून रहातो तो तट पाडणारा असतो. ते लोक देवापेक्षां वेगळे असतात. देव पवित्र आहे ते अपवित्र असतात. जे लोक पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर वि·श्वास ठेवतात ते त्यांच्या पापांपासून धुतले गेलेले असतात. म्हणूनच जो स्वतःच्या ठायीं पाप ठेवून येशूवर वि·श्वास ठेवतो तो तट पाडणारा, अनाचारी माणूस असतो. देवावर वि·श्वास ठेवून सुद्धां जे अजूनहि पापी आहेत अशा लोकांपासून आपण दूर रहायला पाहिजे.
ज्यांनी अजूनपर्यंत सुवार्ता ऐकलेली नाही त्यांना आपण उपदेश केला पाहिजे. ज्यांना वि·श्वास ठेवायची इच्छा आहे पण त्यांना सुवार्ता नीट माहित नाही अशा लोकांना आपण नव्यानें जन्मण्याची सुवार्ता सांगितली पाहिजे. जे लोक पाणी व आत्म्याच्या सुवार्तेच्या प्रचारकार्यांत अडथळा आणतात त्यांना आपण विरोध केला पाहिजे.
पाणी व आत्म्याने नव्याने जन्मण्याची सुवार्ता आपण संपूर्ण जगात पसरविली पाहिजे. आमेन!